Thursday, April 29, 2010

मराठीचे उमाळे

जसजसा महाराष्ट्र दिन जवळ येत आहे तसतसे विविध राजकीय पक्षांना मराठीचा पाझर फुटू लागला आहे. मराठीचा मुद्दा गेल्या निवडणूकीत जबरदस्त हिट झाल्याने यात मुद्द्याला हात देण्याचे काम प्रत्येक राजकिय पक्ष आता करू पाहत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा हिट बनविला, याचे श्रेय त्यांना निश्चितच जाते. परंतु, आज यावर जे राजकारण राजकिय पक्ष करू पाहत आहेत, ते महाराष्ट्राच्या हितात मात्र नक्कीच नाही. यापूर्वी मी माझ्या एका ब्लॉगमध्ये याविषयीचे विचार मराठी दिनी लिहिले होते. मागच्या रविवारच्या लोकसत्ता मध्ये ज्येष्ठ पत्रकार व लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी ’महाराष्ट्राची वाटचाल: मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला’ या लेखात अतिशय उत्कृष्टरीत्या आजचा महाराष्ट्र दाखवून दिला आहे. प्रत्येकानेच वाचावा असा हा लेख आहे.
गेल्या ५० वर्षात नाही फूटले इतके उमाळे आता आपल्या मायबाप सरकारलाही फूटू लागल्याचे दिसतात. त्यामुळे मराठीसाठी गेल्या काही महिन्यांत त्यांना निर्णय घ्यावे लागले. ५० वर्षांमध्ये मराठीकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच आज मराठीला हात द्यावा लागत आहे. कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठीसाठी स्वत:च्या अंतर्गत येणारा वेगळा विभाग स्थापण करण्याची घोषणा केली. याचा अर्थ असा होतो की, शासनाच्या सांस्कृतिक विभागाने आजवर काहीच केलेले नाही! राजभाषेच्या विकासासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. पण, त्यांना ती ५० वर्षात पार पाडता आली नाही. इतक्या वर्षांमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र विद्यापीठही मिळू शकलेले नाही. दक्षिण भारतीय भाषांसाठी तसेच बंगाली भाषेसाठीही त्या-त्या राज्यामध्ये स्वतंत्र विद्यापीठ आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाला अजुन तरी अशी सुबुद्धी सुचलेली नाही. यात सर्वच राजकीय पक्षांचा समान दोष आहे. कदाचित, महाराष्ट्रीयांच्या अंगातच या प्रकारची बुद्धी नसावी!
काही राजकीय पक्ष मोठमोठे फटके उडवून महाराष्ट्र दिन साजरा करणार आहेत...! त्यापेक्षा वेगळा विधायक उपक्रम राबवून हा दिवस साजरा करता येवू शकतो. त्यासाठी ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण करून पैसा वाया घालवायची गरज वाटत नाही. आजकाल ’मराठी आमचीच’ या वादात काही राजकीय पक्ष प्रखर प्रचार करू पाहत आहेत. व ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दिनाची मोठी जय्यत तयारीही चालविली आहे. यात सामान्य मराठी माणूसच सैरभैर झाल्याचे दिसते. राजकारणी स्वत:ची पोळी भाजून घेतात, पण त्याने मराठी माणसाची प्रतिमा मलिन होण्यास मात्र मोठी मदत झाल्याचे दिसते. सध्या देशात फक्त मराठी जनताच एकजूट नसल्याचे दिसते. याला कारण केवळ आपले नेतेमंडळीच आहेत. मराठीचा नुसता शो करण्यापेक्षा भाषाप्रगतीसाठी हातभार लावला तरच मराठीची प्रगती होणार आहे. परंतु, मराठी माणसाच्या रक्तातच हे गुण नसावेत. याच कारणामुळे मराठी भाषा व मराठी माणूसही पुढे जात नाही.
गेल्या ५० वर्षांतील प्रत्येकी ३६५ दिवसांत कधीही मराठी जनांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिन साजरा केलेला नाही म्हणूनच आज महाराष्ट्र दीन होत चाललेला दिसतो...!

Wednesday, April 28, 2010

यूनिकोड मराठी

आपली मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये संगणकावर अगदी सहजपणे लिहिता येते, याविषयी अनेकजण आजही अनभिज्ञ आहेत. पूर्वी देवनागरी किंवा अन्य कोणत्याही भाषेत संगणकावर लिहायचे झाले तर निरनिराळे फॉन्ट्स उपलब्ध होते. ते फॉन्ट्स शिकून त्यात टायपिंग करावे लागायचे. आपल्या मराठीसाठी तर शेकडो फॉन्ट्स तयार झाले आहेत. यांपैकी ’श्री लिपी’ व ’कृती देवनागरी’ या फॉन्ट्सनी बऱ्यापैकी लोकप्रियता मिळवली. बऱ्याच डीटीपी सेंटर्स मध्ये अशा प्रकारचे फॉन्ट्स वापरले जायचे. या पद्धतीचा तोटा असा होता की, एका विशिष्ट फॉन्ट मध्ये टाईप केलेला डाटा दूसऱ्या संगणकावर दिसू शकत नव्हता. त्याकरिता तो फॉन्ट इन्स्टॉल असावा लागत होता. परंतु, संगणकात नव्याने तयार झालेल्या यूनिकोड पद्धतीने क्रांती घडवून आणली आहे.
पूर्वी फक्त रोमन लिपी ही संगणकाची अधिकृत लिपी होती. याच लिपीत लिहिल्या जाणाऱ्या भाषा संगणकात वापरता येत असत. त्यासाठी ’आस्की’ या कोडिंग पद्धतीचा वापर केला गेला होता. यात केवळ २५५ अक्षरे संगणकावर लिहिली जाऊ शकत होती. या मर्यादेवर मात करण्यासाठी यूनिकोड पद्धतीचा जन्म झाला. यूनिकोड मध्ये निरनिराळे ६५,५३५ शब्द लिहिता येऊ शकतात. अर्थात जगातील सर्वच प्रमुख भाषा यूनिकोड मुळे लिहिता येऊ लागल्या आहेत. यात भारतातील सर्व प्रमुख भाषांचा समावेश होतो. विशेष म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या अरेबिक लिपीतील भाषाही आता संगणकावर सहज लिहिता येतात. ही संगणक क्षेत्रातील नवी क्रांतीच आहे. पूर्वी वेगवेगळ्या लिपीत असणाऱ्या मराठी वेबसाईट्स आता एकाच यूनिकोडमध्ये पाहता येतात. बंगळूरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ने भारतीय भाषा लिहिण्यासाठी ’बराहा पॅड’ नावाचे सॉफ्टवेयर बनविले आहे. ते www.baraha.com या वेबसाईटवर मोफत डाऊनलोड करता येऊ शकते.
दैनिक सकाळ मध्ये याविषयी एक प्रसिद्ध झाला होता. त्यातील काही अंश मी इथे लिहित आहे:

पार्श्‍वभूमी
* भविष्यात संगणकाचा वापर वाढणार, हे ओळखून केंद्र सरकारने "सीडॅक'च्या साह्याने १९८६ पासून भारतीय भाषांवर काम करायला सुरवात केली.
* केंद्र सरकारच्या इलेक्‍ट्रॉनिक विभागाने भारतीय भाषांसाठी इनस्क्रिप्ट हा प्रमाणित कीबोर्ड म्हणून जाहीर केला. देवनागरी, कन्नड, तमिळ, तेलगू, आसामी, ओरिया, बंगाली, मल्याळम, गुजराथी, पंजाबी इत्यादी २२ लिपींमध्ये सध्या इनस्क्रिप्टच्या साह्याने संगणकावर टायपिंग करता येते.
* केंद्र सरकारच्या माहिती*तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत "टेक्‍नोलॉजी डेव्हलपमेंट फॉर इंडियन लॅग्वेजेस' असा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला.
* संगणकावर भारतातील प्रादेशिक भाषांमधून काम करता यावे, यासाठी संशोधनाचे आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून "सीडॅक'च्या "ग्राफिक्‍स ऍण्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्‍नॉलॉजी' (जिस्ट) या कार्यक्रमांतर्गत करण्यात येते.
* संगणकाचा भारतीय भाषकांना स्वभाषेत वापर करता यावा, भाषेचा अडसर आल्यामुळे कोणीही संगणक शिकण्यापासून वंचित राहू नये आणि संगणक व इंटरनेटवर भारतीय भाषांचे अस्तित्त्व वाढावे, हा या सगळ्यामागील प्रमुख उद्देश.

मराठीत उपलब्ध कीबोर्ड
* देवयानी, गोदरेज, गोदरेज*१, इनस्क्रिप्ट, आयटीआर, के. पी. राव, मॉड्यूलर, एमटीएनके, फोनेटिक, रॅमिंग्टन, रॅमिंग्टन*२, स्क्रिप्ट, स्क्रिप्ट*२, डीओई, अक्षर, कॉम्पसेट, आकृती, एबीआयटीआर इत्यादी.
* मराठीत संगणकावर अक्षरजुळणी करण्यासाठी वरीलपैकी एक कीबोर्ड शिकावा लागतो.
* इंग्रजीत शब्द टाईप केल्यावर तो मराठीत कन्व्हर्ट करण्याची सुविधा काही सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध आहे. याद्वारेही मराठीत टायपिंग करता येते. उदा. गुगल ट्रान्सलिटरेशन. याठिकाणी "marathi' असे टाईप केले आणि स्पेसबार दाबल्यानंतर "मराठी' असा शब्द टाईप होतो.

इनस्क्रिप्ट कीबोर्डचे फायदे
* इनस्क्रिप्ट हा उच्चार शास्त्रावर आधारित कीबोर्ड आहे.
* इनस्क्रिप्ट सर्व भारतीय भाषांसाठी उपलब्ध आहे.
* एकदा इनस्क्रिप्ट शिकल्यावर अन्य भारतीय भाषांमधूनही संगणकावर टायपिंग करता येते. त्यासाठी वेगळा कीबोर्ड शिकण्याची गरज नाही.
* इनस्क्रिप्ट शिकल्यावर युनिकोडमध्येही टायपिंग करता येते.
* इनस्क्रिप्टवर ग*घ, त*थ, द*ध, च*छ, प*फ इत्यादी अक्षरे संगणकाच्या एकाच "की'वर आहेत. त्यामुळे ते लक्षात ठेवणे सोपे जाते.
* विंडोज, मॅक, लिनक्‍स तिन्ही ऑपरेटिंग सिस्टिम्ससाठी इनस्क्रिप्ट चालू शकतो.

एकाच कीबोर्डचा प्रचार*प्रसार केल्यास...
* शाळांमधून विद्यार्थ्यांना संगणकावर मराठी टायपिंग शिकवणे सोपे होईल.
* संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमधूनही मराठी टायपिंग शिकवणे सुलभ होईल.
* ग्रामीण भागातील नागरिकांना मराठीमधून संगणक शिकवणे शक्‍य होईल.
* मोबाईलवर मराठी संदेश टाईप करण्यासाठी हॅण्डसेट निर्मिती कंपन्यांना एकच सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरचा वापर करता येईल. उदा. इंग्रजीत क्वेर्टी हा प्रमाणित कीबोर्ड असल्यामुळे हॅण्डसेटवर त्यापद्धतीने कीबोर्ड देणे शक्‍य झाले.
* युनिकोडच्या माध्यमातून जगातील कोणत्याही संगणकावर सहजपणे मराठीतून टाईप करणे शक्‍य होईल.
* इंटरनेटवरील मराठीचे अस्तित्व वाढण्यास मदत होईल.

प्रचारासाठी काय करायला हवे?
* सरकारी, निमसरकारी आणि खासगी संस्थांमधून एकाच कीबोर्डचा वापर सुरू करून त्याचा प्रसार करायला हवा.
* सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण संस्था आणि संगणकाचा वापर करणाऱ्या कंपन्यांमधून मराठीतील कीबोर्डची रचना दाखविणारी जाहिरात मोहीम राबवायला हवी.
* मराठी टाईप करणे सोपे आहे, असा विश्‍वास लोकांमध्ये निर्माण करायला हवा.
* शाळेच्या संगणक अभ्यासक्रमात एकाच कीबोर्डचा समावेश करायला हवा.
* "सीडॅक'च्या "जिस्ट'च्या कार्यक्रमांतर्गत मराठी सॉफ्टवेअरची सीडी मोफत दिली जाते. यासाठी केवळ www.ildc.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागते. नोंदणीनंतर सीडी घरपोच पाठविली जाते. या सीडीत मराठी भाषेचे ट्रू*टाईप फॉंट्‌स, युनिकोड फॉंट्‌स, किबोर्ड ड्रायव्हर, ओपन ऑफिसचे मराठी रुपांतर, शुद्धलेखन तपासनीस, मराठी*इंग्रजी शब्दकोष इत्यादी सॉफ्टवेअर आहेत. विविध माध्यमातून या सीडीचा प्रचार करायला हवा.

जिस्ट कार्यक्रमांतर्गत मोफत दिल्या जाणाऱ्या सीडींसाठी भाषनुसार मागणी:
* तमिळ भाषकांकडून मिळालेली मागणी - २,००,०००
* मराठी भाषकांकडून मिळालेली मागणी - ८०,४५४ [संदर्भ: ई-सकाळ दि. २८ एप्रिल २०१०]

Download Google Transliteration Input Method (IME)

My first day in COEP

In the year 2002, when the result of final year diploma was declared one of my teachers told me that you will get admission in PICT. I even did not know about any of the colleges in Pune for degree education. I got most of the information from my friends. I was following their steps…!

We were unknown to the process of direct second year admission. Because, for only that year the admission process pattern was changed. We used to fill the form in any of the ARC (Application Receive Centre). The choices of the colleges were not decided. We have discussed and decided the choices of the colleges in Pune. Most of my friends have given first preference to the Government College of Engineering, Pune well recognized as COEP. The ARC was also the same. After filling the information online, we got the state merit number. I thought I have got very general marks but after the display of the merit list I found myself 17th in the list of computer engineering! Then also I was unaware that which college would I get?
After displaying the merit list we used to go to the ARC for filling the application form online. The ARC was COEP itself. Before this I had gone to Pune for once only. And now it was the second time. All we friend gathered to fill the form in Pune. We traveled by the bus. When it came to the COEP in Shivajinagar, one of my friends had shown the college from the window. I saw only the wall compound of the college! After reaching the Shivajinagar bus stop we used to travel back for 10 minutes to reach college. When we reach COEP it was very crowd there. Most of the local students from the Pune were come to fill the forms. I was surprised to see such great crown for the direct second year admissions.
When I entered the college campus I did not even thought that I will get admission in this college. I was amazed by the old fashion structures of COEP. There were separate buildings for every department. Even some of the departments were having more than one building. I was not aiming to get admit in this college so I did not think about it. The first image of an ‘engineering college’ fixed in mind about an engineering college was of COEP only. Therefore, when I visit any of the engineering colleges it does not make any different impact on me.
After filling the form we used to visit our department that is computer engineering. There was only one floor allotted for the department that time! We visited the boat club also. It was very nice experience to see such an engineering college in Pune. Finally I got admission in the same. This was also a delightful moment for me in my life.

Tuesday, April 27, 2010

हिल गये इंडियन्स...

पिछले महिने से चल रहा आयपीएल का दौर आखिर में ख़त्म हुआ। चेन्नई सुपर किंग्ज ने इस साल खि़ताब हासिल कर के अपने आप को सिकंदर साबित कर दिया। आखरी मुक़ाबले में मुंबई जैसे टीम को हराकर उन्होने जो खेल दिखाया है वह तारीफ़ के काबिल है। इस के लिए मैं उन का अभिनंदन करता हूं।

मैं तो पहले से ही मुंबई इंडियन्स के पक्ष मे था। मुंबई की टीम होने की वजह से और उन का अब तक का खेल भी बहुत अच्छा हुआ था इसलिए मुंबई ही इस साल का आयपीएल कप हासिल करेगी ऐसी मुझे उम्मीद थी। मगर इंडियन्स ने उन पर पानी फेर दिया। हमेशा ’हिला के रख देंगे इंडियन्स’ बोलने वाले मुंबईकर आखरी मैच में खुद ही हिल गये। पिछले तीन साल से लगातार सेमी-फायनल में पहुंचने वाली चेन्नईने मुंबई को ऐन मौके पर आसमान दिखा दिया। मैने अपने ब्लॉग पर जो आयपीएल के लिय पोल तैयार किया था, उस के ५२ मे से ४६ वोट्स सिर्फ़ मुंबई इंडियन्स को मिले थे। यानी मुंबई इस साल की सब से हॉट फेवरिट थी। मगर अंतिम क्षण मे मुंबई ने अपने सपोर्टर्स को काफ़ी निराश किया है।
अंतिम मैच तक का मुंबई का सफ़र काफ़ी अच्छा रहा। उन्होंने १४ में से १० मैच जीते थे। दूसरी तरफ़ चेन्नई की उन के आखरी मैच तक सेमी-फायनल में आने की उम्मीद नहीं थी। लेकिन सेमी-फायनल का मैच उन्होने काफ़ी आसानी से जीत लिया। अब तक के मैचों का ब्योरा लिया जाय तो चेन्नई से मुंबई के इतना ख़तरा तो नहीं था, लेकिन चेन्नई के कप्तान महेंद्रसिंह धोनी अपनी कप्तानी का जो नमूना पेश किया वो लाजवाब था। अन्य कप्तानों के लिए वह एक सबक बन सकता है।
आखरी मैच में मुंबई पूरी तरह से सचिन पर निर्भर नहीं रह सकती थी। लेकिन उन्होने शुरूआत कुछ धीमी गती से की। इस का प्रभाव उन की रनों की गती बढाने पर ज़रूर पड़ा था। मुंबई ने जितनी भी ग़लतियां की, उन में से एक भी चेन्नईने नहीं की। चेन्नई के फ़िल्डर्स ने लिए कैचेस बेहतरीन थे। दूसरी तरफ़ मुंबई के फ़िल्डर्स इतने चुस्त नज़र नहीं आये। रैना की छोडी हुई कैच मुंबई को काफ़ी महंगी पडी। अंतिम क्षण में धीमे हो जाने की वजह से मुंबई को हार का सामना करना पड़ा। इस वजह से मुंबई इंडियन्स के हाथों में आयपीएल ट्रॉफ़ी देखने की हम जैसे फ़ॅन्स की इच्छा अधूरी रह गयी...! मेरी तरह हमारे अमिताभजी भी मुंबई के हार पर नाराज़ है। मैने आज ही उन का ब्लॉग पढ़ा था। अब हमें अगले आयपीएल तक का इंतजार करना पडेगा...

ऑटोग्राफकी यादें

ऑटोग्राफ बूक के बारे में तो हम सभी ही जानते है। स्कूल के या कॉलेज के दिनों में कई युवाओं के लिए इस की अलग अहमियत होती है। इसी ऑटोग्राफ बूक को लेकर तमिल में ’ऑटोग्राफ’ नाम की फ़िल्म बनी गयी। यह फ़िल्म सन २००४ में रीलीज़ हुई थी।

यह फ़िल्म सबकुछ चरण है। यानी इस फ़िल्म के निर्देशक, निर्माता, लेखक तथा मुख्य कलाकार चरण है। शायद इसी लिए जो प्रभाव दर्शकों पर पडने की उम्मीद इस फ़िल्म से की जा सकती है वह प्रभाव दिखाई देता है। इस हफ़्ते कई दिनो बाद नई तमिल फ़िल्म देखी। इस से पहले ’शिवाजी द बॉस’ देखी थी। ’ऑटोग्राफ’ की कहानी एक कॉलेज युवा जिस का नाम सेंथिल है, उस के ऑटोग्राफ बूक पर आधारित है। गांव में शिक्षा होने के पश्चात जब वह शादी का कार्ड बाटने अपने गांव आपस आता है, तब ऑटोग्राफ बूक की उस की वह यादें फिर से नयी हो जाती है। अपने किशोर तथा युवक अवस्था में किए प्यार की यादें उसे ताज़ा करती है। ज़िंदगी का पहला प्यार उसने अपने स्कूल की एक लड़की से किया था। उस के बालों की यादें अभी तक उस के साथ थी। लेकिन आज उस की शादी हो गयी थी और वह तीन बच्चों की मां भी है। उसे मिलने के बाद वह खुश होता है।
गांव छोडने के बाद युवावस्था का प्यार जिस का नाम लतिका है उस से हुआ था। वह एक मल्याली लडकी थी। दोनों को एक दूसरे की ज़बान नहीं समजती थी मगर भावनाओं की भाषा उन्होने अच्छी तरह से समझ ली थी। लतिका से मिलने वह केरल चला जाता है। शायद उसे लगा होगा की अब लतिका अपने जीवन से खुश है। मगर असल में वह आज एक विधवा का जीवन बिता रही है। लतिका से उस का मिलना और अंत में बिछडना एक फिल्मी कहानी की याद दिलाता है।
आखिर में उस के जीवन में तिसरी लडकी का प्रवेश होता है। वह उस की प्रेमिका नहीं मगर एक मार्गदर्शक है। लतिका से बिछडने के बाद स्नेहा ही उसे जीवन का सही रास्ता दिखाती है। और संथिल की शादी अंत में कनिका से तय होती है। उन की शादी में उस की तीनों सहेलियां शामिल होती है।
क्या सोचा था और कहां आ गये? इस प्रकार की कहानी ’ऑटोग्राफ’ में नज़र आती है। शायद यही फ़िल्म की कहानी का आत्मा है। चरण की कहानी आज के कई युवाओं से मिलतीजुलती लगती है।
इस फ़िल्म को सन २००५ के राष्ट्रीय पुरस्कारों में चार पुरस्कार मिले थे, जिस में ’परिपूर्ण मनोरंजन फ़िल्म’ का एवार्ड भी शामिल था। २००४ साल की यह तीसरी सबसे बडी हिट फ़िल्म थी।

हसण्यासाठी जन्म आपुला

विनोद हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. मराठीमध्ये अनेक विनोदी लेखकांनी व नाटककारांनी अनेक नाटके लिहिली. मराठी विनोदी साहित्य याबाबतीत खूप समृद्ध असल्याचे दिसते. याशिवाय मराठी चित्रपटांमध्येही विनोदी चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. मुंबईच्या कॅमेलिया फिल्मसच्या ज्युडिथ बेंजामिन यांनी मराठीत ’हसण्यासाठी जन्म आपुला’ या नावाने काही लघू नाटिका तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे यामध्ये मराठीतील बऱ्याच नामांकित विनोदी कलाकारांनी काम केले होते. राजश्री मराठी या वेबसाईटने या सर्व लघू नाटिका ’यूट्यूब’ वर अपलोड केल्या आहेत. सर्वसामान्य मराठी माणसाच्या जीवनातील छोटे छोटे प्रंसंग विनोदाची झालर देऊन उत्तमरित्या सादर करण्यात सादर केले गेले आहेत. जवळपास सर्वच नाटकांची कथा ही जयवंत दळवी तसेच वसंत सबनीस यांनी लिहिली आहे. अगदी विरंगूळा म्हणून या मराठीतील या उत्तम कलाकृती बघायला हरकत नाही...

१. बंडू आणि बटाटे पोहे
अशोक सराफ सारखा तगडा कलाकार असल्याने या नाटिकेबद्दल तर विचारायलाच नको. बंडूची भूमिका यात अशोक सराफने केली आहे. माणूस काही गूण जन्मजातच घेऊन येत असतो, हाच संदेश ही नाटिका देऊन जाते.

२. फ्रिज
रोहीणी हट्टंगडी व दिलिप प्रभावळकर यांची हे नाट्य होय. चाळीत राहणाऱ्या माणसाच्या घरी प्रथमच जेव्हा फ्रिज येतो तेव्हा त्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, त्याची ही कहाणी (खरं तर कर्मकहाणी) होय.

३. तसदी बद्दल क्षमा असावी
आपण तसदी बद्दल क्षमा असावी, हे वाक्य अनेकदा किती सहजपणे म्हणून जातो. पण, समोरच्याला जर जास्तच त्रास वा तसदी देत असेल तर त्याची बिचाऱ्याची काय हालत होईल, याचे नाट्य यात विजय कदम व राजा गोसावी यांनी सादर केले आहे.

४. कुंकवाचा करंडा
सामान्य माणूस वा संसारी माणूस खूप विसराळू असतो. एका कुंकवाच्या करंड्यापायी त्याला किती यातना सोसाव्या लागतात, याचे चित्रं यात पाहायला मिळेल. सुरेश भागवत यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.

५. मोदी आणि मोदी
खरं तर ही विनोदी नाटिका नाहीच. त्याला भावनेचा आधार देण्यात आला आहे. सतिश शहा यात मोदी झाले आहेत. व त्यांचे दु:ख ते इतरांपासून कसे लपवून ठेवत असतात, याचे चित्रण यात केले गेले आहे.

६. घोडा
एका घोड्याच्या पुतळ्यावरून एक लहान मुलगा किती जणांना वेडे बनवतो, याचे चित्रण ’घोडा’ या लघूनाटिकेत आहे. आपल्या मामाला तो अगदी सहजपणे एका विचित्र संकटातूनही सोडवतो.

७. कुणाचा तरी काका मरतो
आत्माराम भेंडेची मुख्य भूमिका असलेले हे नाटक होय. कुणाचा तरी काका मेल्याची वार्ता देण्यासाठी त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, त्याची ही कहाणी होय. पूर्वी फोनवरून निरोप प्रसारित करणे म्हणजे एक मोठे जिकिरीचे काम होते...!

Saturday, April 24, 2010

पठाणी क्रिकेट येतेय.

’आयसीसी वर्ल्ड टी-२०’ मध्ये भारताच्या गटात दक्षिण आफ्रिका असून अफगाणिस्तान हा नवा भिडू दाखल झाला आहे. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानचे नाव ऐकू येवू लागले आहे. नव्यानेच अफगाणिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने भारताला दूसरी फेरी गाठणे फारसे कठीण जाणार नाही.
आपल्या दक्षिण आशियाविषयी बोलायचे झाले तर क्रिकेट हा येतील बहुतांश देशांचा अघोषित राष्ट्रीय खेळ आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश नंतर त्यात आता अफगाणिस्तानचीही भर पडताना दिसत आहे. दक्षिण आशियातल्या कोणत्याच देशाचा क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ नाही. तरीही तो इथल्या जनतेचा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. आशियातून या पूर्वी मलेशिया व यूएई हे देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्यामुळे आपल्या खंडातील देशांची संख्या आता वाढू लागली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बद्दल सांगायचे झाले तर तालिबानी राजवटीमुळे इथल्या सर्वच खेळांना लगाम बसला होता. तालिबान राजवटीत खेळांवर बंदी घातली होती. त्याचा फटका अफगाणिस्तान क्रिकेटला निश्चितच बसला. त्यामुळे अन्य आशियायी देशांप्रमाणे इथले क्रिकेट बहरू शकले नाही. तालिबानच्या पूर्वी ब्रिटिशकाळात भारताप्रमाणे अफगाणिस्तानमध्येही क्रिकेट खेळले जायचे. काबूल, जलालाबाद व कंदाहर ही शहरे क्रिकेटची अफगाणिस्तान मधील उगमस्थाने मानली जातात. अफगाणिस्तान मध्ये पहिला क्रिकेट सामना १८ फेब्रुवारी १८७९ रोजी ६० रायफल्स वि. सेकंड ब्रिगेड यांच्यात झाला होता. १९९० मध्ये रशियन आक्रमणानंतर अनेक निर्वासित अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानमध्ये आले. व त्यांना तिथेच क्रिकेटची मोठी गोडी निर्माण झाली. याच काळात पाकिस्तान क्रिकेट त्याच्या उच्च स्थानावर होते. पाकिस्तानने १९९२ चा विश्वचषकही जिंकला होता. त्याचा प्रभाव निश्चितच अफगाणिस्तान क्रिकेटवर पडला. कालांतराने निर्वासित अफगाणिस्तान मध्ये परतल्यावर त्यांनी स्वत:च्या देशाकरिता खेळणे चालू केले. १९९५ मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली. परंतू, तालिबानी प्रभावाखाली क्रिकेटची कोणतीच प्रगती झाली नाही. असे असले तरी सन २००० मध्ये अफगाणिस्तान हा आयसीसी चा सभासद बनला. याच वर्षी अफगाणिस्तानच्या संघाला पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळायला निमंत्रित करण्यात आले होते. पाच सामन्याच्या शृंखलेत पाकिस्तानने ३ सामने जिंकून दोन सामने अनिर्णित ठेवले. २००३ मध्ये त्यानी पुन्हा पाकिस्तान दौरा केला होता. २००४ मध्ये अफगाणिस्तान ला आशियायी क्रिकेट परिषदेचे सभासदत्व प्राप्त झाले. व पहिल्याच एसीसी ट्रॉफी मध्ये त्यांना सहावे स्थान प्राप्त झाले होते.
सन २००६ पासून अफगाणिस्तान क्रिकेट संघाची खरी प्रगती चालू झाली. या वर्षी मिडल ईस्ट कप मध्ये द्वितीय स्थानावर राहिले होते. २००६ मध्ये मुंबईत झालेल्या एका सामन्यात त्यांनी एमसीसी च्या संघाला १७१ धावांनी पराभूत केले होते. सन २०१० पर्यंत अफगाणिस्तानने आयसीसी व एसीसीच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखविली आहे. झिम्बाब्वे मध्ये झालेल्या इंटरकॉंटिनेंटल कप मध्ये खेळताना मुटारे येथे पहिल्याच आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणी सामन्यात त्यांनी झिम्बाब्वेचा पराभव केला होता. याशिवाय त्यांनी यूएई अर्थात युनायटेड अरब एमिरेट्स संघलाही पराभवाचे पाणी चाखविले आहे. २००९ मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेमध्ये अफगाणिस्तान ने पाचवे स्थान मिळविले होते.
आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलाच टी-२० चा सामना भारतासारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासोबत होत आहे. शिवाय दुसरा सामना हा दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध होत असल्याचे दडपण अफगाणिस्तान संघावर निश्चितच असणार आहे. परंतू, आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहण्यासाठी त्यांना या दबावावर मात मात्र करावी लागेल.

आयपीएलचा वाद

गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचा वाद भलताच रंगू लागला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आयपीएल हे एक मोठे साधन असल्याने भारताची ही ’इंडियन पॉलिटिकल लीग’ सध्या भलत्याच रंगात आली आहे.
आयपीएलवर व आयुक्त ललित मोदी यांच्यावर सध्या जे आरोप होत आहेत, त्यात ते निर्दोष निश्चितच नाहीत, याची जाणीव सर्वाना आहे. भारतीय क्रिकेटचा त्यांनी खूप चांगला ’अर्थिक’ उपयोग करून घेतला व मोठ्या प्रमाणात क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिले शिवाय भारतीय क्रिकेटला जागतिक दबदबा प्राप्त करून दिला, यात शंका नाही. आयपीएल मध्ये ललित मोदींनी भ्रष्टाचार करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले असेल तर त्यावर त्यांना योग्य ती शिक्षा निश्चितच व्हायला पाहिजे. व आयपीएल च्या सर्वच कारभाराची त्रयस्थपणे खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय पातळीवर आयपीएलचा प्रश्न ज्याप्रकारे पाहिला जात आहे, त्यावरून मात्र हसायला येते. स्वत: करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले आहेत. जणू काही त्यांना त्यांचा ’हिस्सा’ मिळालेला नाही! अन्य काही नेते आयपीएल मध्ये गुंतले असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. ते आता सहजपणे सुटतील, याची १०० टक्के खात्री आमच्या सारख्या सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना आहे! परंतु, आयपीएल मध्ये हिस्सा असलेल्या नेत्यांनी जी काही ’कमाई’ केली असेल त्याची जलन सध्या अन्य नेत्यांना होत असल्याचे दिसते. त्यांनीच का खावे? आम्ही का नाही? अशी अन्य नेत्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच ते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले असावेत. बिहारमधल्या एका प्रसिद्ध नेत्याने आयपीएलच बंद करण्याचे फर्मान काढले होते. कदाचित, त्यांच्या पाटणासाठी नवा आयपीएल संघ मिळाला नसल्याने ते ’फ्रस्ट्रेट’ झाले असावेत.
आयपीएलवर आरोप करणारा प्रत्येक नेता मोठा भ्रष्टाचारी आहे. परंतु, सध्या ते स्वत:ला धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे भासवत आहेत. काहींनी आयपीएल सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणी केली आहे. जर असे झाले तर क्रिकेटच्या इतिहासातील तो एक वाईट दिवस असेल. देशातला प्रत्येक नेता कुत्र्यासारखे लचके तोडून खाण्याचा प्रयत्न करेल. सध्या तरी आयपीएलला राजकारण्यांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तिथे एका प्रामाणिक व कुशल अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचे दिसते. आयपीएलवर बंदी हा कधीच उपाय होऊ शकत नाही.

Tuesday, April 20, 2010

Answers from Engineering Students

Yesterday, I got a very funny SMS about the answers given by the engineering students:
Engineering student’s method of answering the questions in the exam-
Q. Explain wein bridge oscillator [8-Marks].
Ans- 1) Wein bridge is an oscillator.
2) Wein bridge is a bridge kind of oscillator.
3) This oscillator consists of a bridge.
4) Wein is the name of the scientist who invented this oscillator.
5) There are many kind of oscillators.
6) For example- Wein bridge oscillator.
7) This is known as oscillator because it oscillates.
8) Thus this is how the wein bridge oscillator works.

The SMS was very nice and meaningful! Because, I have observed these things done by the engineering students while solving the question paper. When the student does not know the answer of the question he writes the answer in relevance with the question. Engineering student try to find the answer in the question itself. I think this ability is given by the pattern of the engineering education is India to the students. I have found many of such interesting answers from students some times.
I have taught the subject Java programming and C programming for four times. I also checked the final examination of MSBTE papers for many times. I found few of the interesting answers. In Java, many of the functions’ names itself suggest what they do. So, students take advantage of it. For example, if it is asked to write the meaning of ‘start()’ and ‘stop()’ methods of thread. Then students will always answer start is used to start and stop is used to stop the execution of the thread. I got such answers many times. This does not require any type of the study. Many of our engineers found the answers as it is required. They don’t know the answers but they only know what answer is expected…!
While checking one of the question papers of Java I found one student had scratched the contents of the page and one line was wrote at the bottom… ‘by mistake I scratched this page… so please check it’. One line was written at the start of the answer sheet was… I have not studied well so please check it lightly. One more funny quote I found from the Java’s answer sheet that ‘this question is out of syllabus so please give the marks.’ Actually, the question was there in syllabus. If his teacher did not teach that topic, they what I was going to do?
Not only for the engineering students but while checking the answer paper of ‘Management Information System’s paper one student wrote a new type of the network that is, VAN… Value Added Network…! It was funny. She created a combination of VAT + LAN. Actually, she was from commerce background.
Many students write the differences between two things with some topics in common such as efficiency, portability, cost, weight etc. Now I have habit of reading such answers.

Computer Course and Computer Engineer

I have seen many of the advertising posters like 'Become an IT engineer in 2 months' or 'Become an computer engineer in … months'. Such advertising makes me to laugh. How can one become computer or IT engineer in very few months? Does the advertiser know how to become an engineer?
Knowing the operations of the computer or knowing the applications of the computer doesn't signify that you are an engineer.
As importance of the computer and information technology grown in India; it has became essential to learn the basics of the computer. So, many of the small computer training institutes are started in small towns and even in the small villages. I saw a village nearly 5000 population was having four different computer training institutes. It reflects that the computer field has extended its wings deeply. Many of the computer training institutes advertise themselves to lure the youth to become an 'engineer'. They even don’t know the meaning of an engineer...! The computer training institutes teach some of the courses related to computers to make one as an engineer. For example, I saw one of the computer training institutes near to my home teaching basic computer hardware and they were certifying the people as hardware engineer! One of such computer engineers was not knowing what is the booting? He was only having the basic knowledge of the computer hardware. Then, how can we call him as an engineer?
Regarding software engineer also the same concept is applied. If the institute teaches the whole package of Microsoft Office 2007 on Windows Vista then the student is awarded with the software engineer degree. And if he completes both of the hardware and software then he becomes an IT or the computer engineer. Some of the institute also teaches C, C++, Java, Web Development to add extra credits to their students. I have seen the 'engineers' from such institutes are having only outline knowledge of the technologies. What the practical implementation that is required; is not there. I concluded one thing from it that the computer technology has created a vast area of employment for many of the youths. But, they should maintain the quality. We know that everyone is keen to learn about the computer and is enthusiastic to become the part of information technology world. So, the trainers should take care of their training. They students that they produce are not actual engineers. They are the computer users.
Last month, I met one of my friend's brother. I asked him,' what you have done?' So he told, ' I have done software engineering course and searching for the job'. It made me surprise that how fast he became an engineer. Actually, he was the same kind of engineer as I mentioned above. The engineering courses from the computer training institutes has lowered down the importance of an engineer. After few years if I tell, I am engineer then someone will ask me, 'From which computer institute you complete your training? If someone completes his MSCIT course from somewhere then also his parents tell others that our son is a computer engineer! How can you justify it?

Wednesday, April 14, 2010

Online Video Lectures

The world of internet has given us a lot that many of us are unaware of it. Many of the websites are providing the videos lectures by eminent professors. It is not possible to understand some of the concepts only by reading; some illustrations are required. We can get such type of knowledge by viewing the video lectures online. I have earned some of my knowledge by viewing and listening such lectures.
The lecture series consists not only technical lectures but the lectures from science, arts, and medical streams too. If you are having the unlimited use of internet then you can visit the following websites:

1. Learners TV
I have heard about this site some months ago. This site is providing the lectures from IIT on almost all the subjects of all the streams. For information technology and computer engineering this website is very beneficial. Because almost all of the topics’ videos lectures are available here.

2. Youtube
This is most viewed website of video content on the world. General internet user knows about it. Many of them think that only entertainment is provided by the Youtube. I think only 25 entertainments and 75 percent knowledge are provided by this website. Full length video lectures from MIT, Harvard, Boston universities are available on Youtube. Even we can find various full length lectures from IITs. This is the best site for all type of videos.

3. How stuff works
As the name suggests this website tell us, ‘How stuff works?’ Almost all the type of working information is provided by this site. It also contains a good set of video lectures seen online. The special section on videos is provided on ‘How Stuff Works’.

4.Howcast
While searching the videos on Youtube, I got a video from howcast.com. This site contains many of the videos regarding the answer of question ‘How?’ Like how stuff works this website is also good for almost all type of the videos.

5. eHow
I didn’t know much about this site. I have visited it just few times. But it also have a good set of technical videos.

Other Sites:
Free Video Lectures
Academic Earth
Video Lectures: Exchange Ideas and Share Knowledge
Lectures from Reddit.com
MIT Open courseware
Yale University
Princeton University

देणाऱ्याचे हात हजारो...

पोटापुरता पैसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.

जेव्हा जेव्हा या कवितेला साजेसे प्रसंग घडतात तेव्हा कवि ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेली ही कविता मला नेहमी आठवते. ’देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’ या माडगूळकरांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. जगामध्ये बऱ्याच लोकांना असे वाटत असते की देव फक्त माझ्यावरच अन्याय करतो. मीच का? असा प्रश्न अनेकजण देवाला विचारत असतात. अर्थात यातूनच मानवाची खरी स्वार्थी प्रवृत्ती दिसून तर येतेच तसेच त्याचा चूकीचा दृष्टीकोनही प्रतित होतो.
निसर्गाने कोणावरही अन्याय केलेला नाही. त्याला कोणत्याही विशिष्ट प्राण्याविषयी ममता नाही. तो सर्वांवर सारखाच न्याय करत असतो. अर्थात सर्वांनाच सारखे देत असतो व सारखे घेत असतो. आता कोणाची क्षमता किती आहे यावर त्याला काय मिळेल हे ठरते. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा कोणी श्रीमंत वा गरीब म्हणून जन्माला आले नव्हते. काळानुरूप हे बदल होत गेले आहेत. जगातल्या प्रत्येक गोष्टीत, घटनेत वा प्रत्येक माणसाकडून काहितरी शिकण्यासारखे आहे पण आपल्याला त्याची मनिषाच नसेल तर देव मला काही देत नाही हीच त्याची भावना राहणार आहे.
जीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे, पण आपण ते समजून घेत नाही. यास प्रत्येकाचा दृष्टीकोन कारणीभूत आहे. जी शिकवण आपल्याला आपल्या चहुबाजुंकडून मिळते जी घेण्याची आपली क्षमता वा इच्छाच नसेल तर आपण ज्ञानाने कंगालच राहणार आहोत. जगात तोच माणूस मोठा जो आपल्या दृष्टीकोनाने सतत ज्ञान ग्रहण करत जगत असतो. देणारा आपल्याला भरपूर काही देत आहे, पण स्वत:ची झोळी थोडी मजबूत केली तर खूप काही संचय करता येईल यात संदेह नाही.

Benefit of preliminary examinations

One thing I always realized that if you already know what type of challenge you are going to face in future, it does not become a great challenge. If you are having the experience of the situations then the percentage of the failure in facing the challenge always goes down. Why always the experienced persons are preferred everywhere? The answer to this question will be varied but similar to the answer of the question, why preliminary examinations are actually required?
If you are a cricket fan, may I ask why net practice is required? What I want to tell is ‘practice makes man perfect’ and ‘experience makes man more perfect’. This is the answer to the question of requiring the preliminary examinations. I faced the preliminary examination twice in my student life both in the tenth standard. For the first time I appeared for the preliminary examination conducted by my own school. That was the nice experience. I shared with my most bright colleagues. I improved a lot by this. I scored more than 90 percent marks in this examination. Second time I appeared in preliminary examination conducted by Shivsena. The political party, Shivsena always conducts such examination in Thane and Mumbai district yearly. I scored 85 percent marks in this examination. I stood second in the Thane district. I was felicited by Anand Dighe. This examination made me thoroughly prepared me to face the final SSC examination. Due to this, I scored more than 85 percentages in 10th standard. This was a best score that time!
I did not face the preliminary examination in my technical education. But, today many of the educational institutions are aware of importance of such examinations for the preparations of the students. Actually, the fact is that engineering students are not aware of the preliminary exams. They are not trying to get any benefit out of it. They are just considering it as a time-pass. Such attitude is very harmful for the technical education. It must be changed. The sincere students got benefited out of it but this number is very low. They are actually taking benefit of it but not spreading to their other colleagues. Or they are afraid of it. This will be beneficial for all the students if they take it seriously. What I told previously that ‘practice makes man perfect’ and it is 100 percent true. If you have attitude to get the benefit, then you can. If students considering it as a time-pass; then it is a time-pass made by themselves not by the institute.
When I was teaching in KK Wagh Polytechnic last year; Principal Prof. M.D. Kokate started the preliminary examination in the institute. I was teaching subject ‘Programming in C’ for first year IT. One of the students got 79 marks out of 80 in preliminary exam. He got 78 out of 80 in final examinations! His total score was 98 out of 100! No one had imagined that the subject ‘Programming in C’ can be scored till 98! The students got benefited out of it only the mindset is required. Now, institutes are looking after the progress of students but students are very negligence about their studies. It is reflected in the result also.

The preliminary examinations always give an experience to the students. They can know about the subjects and their question papers that they will face the final examination. Before facing the finals, we must be prepared with all aspects. This preparation will be given by such preliminary examinations.

सुट्ट्यांच्या देशा...

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये कधी सर्वात जास्त सुट्ट्या घेणाऱ्या देशाचे नाव टाकायचे झाले तर सर्वात प्रथम भारताचेच नाव येईल. कारण, आम्ही भारतीय सर्वात जास्त सुट्ट्या घेऊन आराम करण्यात माहीर आहोत.
आमच्या इथे दर आठवड्याला सुट्टी ही असतेच. अशा रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्या धरून वर्षाला ५२ सुट्ट्या होतात. ह्या सर्वांच्या हक्काच्या सुट्ट्या आहेत. आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये शनिवार-रविवार अशा दोन दिवस साप्ताहिक सुट्ट्या असतात. म्हणजे वार्षिक हक्काच्या सुट्ट्यांची संख्या ही १०४ इतकी होते. आयटी कंपनीत यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. पण, आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना निदान आयटी कंपनीत काम तरी असते...! धर्मनिरपेक्ष देश असल्याने सर्वच धर्मातील सणांच्या सुट्ट्या ह्या आम्हाला द्याव्या लागतात. त्याचा फायदा अन्य धर्मातील लोकांनाही होतो. आधीच भारतीय सणांची संख्या फार मोठी आहे. त्यामध्ये राष्ट्रीय दिवसांची मोठी भर पडते. या कारणांस्तव सुट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तसे पाहिले तर अनेक सणांना सुट्टी द्यायची गरजच नसते. खऱ्या अर्थाने केवळ १-२ टक्के लोकच पूर्ण दिवस सण साजरा करतात. बाकिचे सुट्टीचा आनंद उपभोगत पडलेले असतात. काहींना तर आज कशाची सुट्टी आहे, याचीही माहिती नसते. बहुतांश भारतीय सण हे संध्याकाळी साजरे केले जातात. मकरसंक्रांतीला कोणी दिवसभर तीळगूळ वाटत फिरत नाही किंवा दसऱ्याला कोणी दिवसभर सोने वाटत फिरत नाही. भारतीय सण हे दिवसभर साजरे होतच नसतील तर पूर्ण दिवस सुट्टी बहाल करून उपयोग काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो. अशा सणांच्या दिवशी कार्यालये एक तास उशिरा चालू करता येऊ शकतील किंवा एक तास लवकर बंद करता येऊ शकतील. त्याकरीता पूर्ण दिवस वाया घालवायची काय गरज?
महापुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथीला सुट्टी जाहिर करून आपले सरकार त्यांचा मोठा अपमान करत असते. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी अशा महापुरूषांच्या जयंतीला आपण सुट्टी घेतो. त्यापेक्षा पूर्णवेळ काम करून त्यांना आदरांजली वाहायला हवी. कार्यालयांमध्ये विशेष कार्यक्रम घेऊन आदरांजली वाहता येऊ शकते. ज्या महात्म्यांसाठी आपण सुट्टी घेतो त्यांनी कधी आपल्या कामातून सुट्टी घेतली नव्हती. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला देखील सुट्टी द्यावी की नको यावर पुन्हा विचारमंथन होणे गरजेचे आहे.
मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सुट्ट्यांमुळे भारतीय माणूस हा जगात सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. याउलट जपानमध्ये सर्वात कमी सुट्ट्या घेतल्या जातात. या कारणामुळेच मनुष्यबळ कमी असूनही जपान जगाच्या पुढे धावतो आहे. इकडे भारतात कोट्यावधींचे आळशी मनुष्यबळ मात्र तयार होत आहे. यावर आपण कधी विचार करणार आहोत का?

सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक

आयपीएल च्या मॅच बघताना प्रत्येकाला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू सापडत असतो. मग तो फलंदाज असो, गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो वा यष्टीरक्षक. यष्टीरक्षणाच्या बाबतीत यावेळी बरीच विविधता दिसून आली. जवळपास प्रत्येक संघाचे यष्टीरक्षक हे कसलेले होते. व राजस्थान आणि डेक्कन वगळता बाकी सर्वांनी एकापेक्षा अधिक यष्टीरक्षक खेळवले होते. त्यात मुंबईच्या आदित्य तारे, अंबाती रायुडू व चंदन मदन, कोलकत्याच्या वृद्धिमान साहा व ब्रेंडन मॅकलम, चेन्नईच्या धोनी व पार्थिव पटेल, बेंगलोरच्या उथप्पा व बाऊचर, डेक्कनच्या गिलख्रिस्ट, राजस्थानच्या नमन ओझा, दिल्लीच्या दिनेश कार्थिक व तिलकरत्ने दिल्शान, पंजाबच्या संघक्कारा व मनविंदर बिस्ला यांचा समावेश होतो. दोघे-तिघे वगळता बहुतेक सर्वांनीच यष्टीरक्षण केले होते. तीन यष्टीरक्षक तर आपापल्या संघाचे कप्तान आहेत. त्यामुळे त्यांच्या यष्टीरक्षणाबद्दल वेगळे सांगायला नको.

या सर्वांमधून क्रमांक एकची पसंदी द्यायला सांगितली तर मी दिनेश कार्तिकचे नाव घेईल. आजवर सर्वच संघांचे १२ सामने पूर्ण झाले आहेत. त्या सर्वांमध्ये दिनेश कार्तिकच सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून दिसून आला. ज्यांनी दिल्लीच्या सर्व मॅचेस पाहिल्या असतील, ते माझ्या मताची सहमती दाखवतील. एका यष्टीरक्षकाकडे असणारे सर्व गुण मैदानावर त्याच्या अंगी दिसून आले. त्याच्या हातून एखादा झेल किंवा यष्टीचीत सुटल्याचे दिसून आले नाही. याउलट धोनी व गिलख्रिस्ट सारख्या कसलेल्या यष्टीरक्षकांकडून मात्र चूका झालेल्या दिसल्या. शिवाय बहुतांश रनआऊट ही त्याने खूप चपळाईने केले आहेत. काही वेळा फलंदाज अगदी काही मिलिमीटरच्या फरकाने बाद झाल्याचे दिसले. त्यास कार्तिकचे कसलेले यष्टीरक्षणच कारणीभूत होते. यष्टीरक्षकाची जबाबदारी त्याने खूप समर्थपणे पेललेली आहे. धोनीसोबत त्याला भारतीय संघात स्थान मिळण्यास हरकत नव्हती...!

Tuesday, April 13, 2010

Korthan


The holy place Korthan (Tal. Parner, Dist. Ahmed Nagar, Maharashtra) is well known and famous for the Khandoba Devasthan. I have heard this place for many times but visited for the first time in my life. The place is situated in village Pimpalgaon Rotha in the same taluka. When we visited here, it was a off-season. So definitely there were very less number of pilgrimage. Almost equivalent to none. The annual festival was already celebrated this year. This place also famous for the racing of bullock carts. The roadway that is created for the racing was very tough for the general bullocks. Only special racing bullocks can cross this roadway. The Korthan place is actually not a village. It comes under Pimpalgaon Rotha which is situated nearly 4 kilometers away from the place.
We saw a shilalekh (message written on stone) on the wall of the temple. It was written in 14th century. The internal architecture of the temple was very nice and similar to other Hindu temples in the region of Maharashtra. In recent days, the new road is built under 'Pradhanmantri Gram Sadak Yojana' forming a shortcut from village Belhe to Korthan with just 15-20 minutes distance.
One must visit this place at least once.

Wednesday, April 7, 2010

Story of Stepper Motor

What is the stepper motor? How it works? Can an electrical engineer answer me? Yes, but very few. I found it interestingly last month when I had to teach the concept of stepper motor to the students of second year Information technology.

In the subject of microprocessor the interfacing of the stepper motor with programmable peripheral interface is there to teach. I have learned this concept in subject ‘electrical machines’ when I was studying in third year computer engineering. I did not perform any practical with this stepper motor. Most of the time we think in this way; when the subject is not relevant to our core branch. It happened to me when I was studying in engineering. I was knowing the concept of stepper motor but was unknown with the actual working of it. In order to teach this concept to the students I referred many of the books of the subject ‘Electrical Machines’. I got working organization of the motor in almost all of the books. But at actual the working of the motor with computer interfacing was not given. I was desperately searching to learn this concept. But I could not find this concept in any of the books. I referred a dozen PowerPoint presentations for the same purpose. But I failed in the same.

Finally, I approached a person who pursued his diploma in electrical engineering and had an experience of more than 10 years as a technical assistant. He was knowing only the working of the stepper motor theoretically. I have already got this in many of the electrical machines’ books. The person was not knowing how to interface the motor with computer? He even did not know where actually the motor is used in computer…! He heard the term ‘excitation code’ of stepper motor for the first time and that’s from me…! I surprised the see that a diploma holder of electrical did not know the concept of working of a general motor then how can we expect this from the students of information technology stream? In the lab manual designed by local publications the program was given but how actually works; was not given. After all this my willingness of understanding the working of this motor had grown up and I decided to go in root of it.

I was not having any stepper motor to see and open it. In college, the stepper motor was new and it was not possible to open it…! I surfed through the internet and finally I got a good PowerPoint presentation created by a student named Ali Abdul Jalel for his project. In this presentation, he illustrated the working of stepper motor with all the excitation codes. After reading this, I took a breath of relief.
There is always a solution of the problem but we must have desperate willingness and effort to find the solution. This always increases the ability to go in the root of the solution.

Hilarious SMS…

I thank to the person who created the concept of ‘Short Message Service’ on mobile. It is one of the ways to keep our mind refreshing. While reading many SMS, I got the feeling of such. There are many hilarious messages in my inbox, so read and smile :)

Fill in the blanks with ‘हा’ or ‘नहीं’.
१. ___ मैं इन्सान नहीं बंदर हूं.
२. ___ मैं ही पागल हूं.
३. ___ मुझे पागलखाने ही भेज दो.
४. ___ मेरे दिमाग़ का कोई इलाज नहीं.

Einstein went to court to prove he is most smart and brilliant human on earth. He failed and came out angrily and asked, ‘yaar ye tushar kute kaun hai…?’

एसएमएस करने के चार फ़ायदें: रिश्तें कमज़ोर नहीं होते. २) सब कॉन्टॅक्ट में रहते हैं. ३) अपनों से दिल की बात कह सकते है. और ४) कंजूस कौन है पता चलता है.

Edison found electric bulb, Marconi found radio, Columbus found America, Graham Bell found Telephone, तुम बस मोबाईल के बटन ही दबाते रहना...

कोई तुम्हें बोले... you are crazy, then don’t be angry. कोई तुम्हें बोले you are stupid, then be cool. Lekin कोई तुम्हें बोले you are smart and good boy… मार साले को... मज़ाक की भी कोई हद होती है...

हिम्मत असेल तर यापेक्षा बक्वास एसएमएस पाठवून दाखवा. शिक्षक: एका पेरूच्या झाडावर दहा आंबे आहेत. त्यातले पाच चिकू मी काढून घेतले तर त्या झाडावर किती मोसंबी राहतील? सर: दहा हत्ती. शिक्षक: अरे वा! तू बरोबर कसे ओळखलेस? मुलगा: कारण की मी डब्यात मेथीची भाजी आणली आहे.

ओफ़ ओ.. दोस्ती का सारा काम मुझेही करना पड़ता है. याद भी, कॉल भी मेसेज भी. एक किलो शुध मेसेज भेजना. शुध नही समझते, दोस्ती का मेसेज ही सब से शुध मेसेज होता है...

क्या आप सच का सामना करना चाहते है. तो इस सवाल का जवाब हा या ना मे दे- क्या आपने मंदिर से चप्पल चुराना छोड दिया है?

दुनिया में तीन लोग बहुत अच्छे है-
एक मैं.....
फिर मैं......
तिसरा आप....
का दोस्त यानी मैं...

इस को कहते है..........................................
.
.
.
.
.
.
एसएमएस पढने का जूनून...

गावकरी: दहा रूपयांच्या रीचार्जवर किती टॉकटाईम मिळेल? दुकानदार: सात रूपये. गावकरी: ठीक आहे मग उरलेल्या पैशांची कोथिंबीर द्या.

संता: आप तो कहते है की सुबह खेलने से सेहत अच्छी रहती है, पर मुझे तो कोई फ़र्क नहीं पड़ा. डॉ.: तुम कौनसा खेल खेलते हो? संता: मोबाईल मे सांप वाली.

हमारी ज़िंदगी मे आप बहुत खास है. हर पल आपकी दूरी का एहसास है. जब आपका एसएमएस नही आता तब लगता है की, हमारी मोबाईल का आज उपवास है..

यू तो डॉन मज़ाक किया नही करता, गन तो क्या बुलेट भी किसी को दिया नही करता, ये दोस्ती सिर्फ़ आपसे है वरना, एसएमएस तो क्या, डॉन किसी को नंबर भी दिया नही करता.

डॉन के कॉल का इंतज़ार तो ग्याराह मुल्कों की पूलिस कर रही है, लेकिन एक बात समझो डॉन का कॉल आना मुश्किल ही नही, नामुम्किन है क्युंकी डॉन को कॉल नही सिर्फ़ एसएमएस फ़्री है...

हुर्रे............ मिल गया....... बल्ले बल्ले.........मिल गया...... ढिंगचिक ढिंग... मिल गया..... अपना सारा काम छोड के मेरे फालतू एसएमएस पढ़ने वाला पागल मिल गया...

Only 1411 tigers left in India. Please, take care of 1410 tigers… I can take care of myself.

Saturday, April 3, 2010

वेलडन राजस्थान...!


यावर्षीच्या आयपीएल मध्ये झालेला ३१ वा सामना चेन्नई व राजस्थान मध्ये झाला व राजस्थान हा सामना २३ रनांनी हरली. तरीही याच संघाला वेलडन म्हणावेसे वाटते. ज्यांनी हा सामना पाहिला असेल त्यांचीही कदाचित हीच प्रतिक्रिया असावी. कारण, राजस्थान समोर तब्बल २४६ धावांचे आव्हान होते तरीही त्यांनी १९ व्या षटकांपर्यंत या सामन्यात जान ठेवली होती. टी-२० च्या इतिहासात दुसऱ्या डावामध्ये सर्वाधिक धावसंख्या त्यांनी नोंदवली. राजस्थानचा डाव २० षटकांनंतर २२३ धावांवर थांबला.
या सामन्याची पहिली इनिंग्ज मला पाहायला मिळाली नाही. रेडिफ़वर जेव्हा धावसंख्या पाहिली तेव्हा चाटच पडलो. चेन्नईने २४६ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला होता. प्रत्युतरात राजस्थानही १० च्या धावगतीने चालले होते. तेथूनच मी सामना पाहिला. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानसारख्या संघाने दाखवलेली हिम्मत खरोखरच दाद देण्यासारखी वाटली. त्यांच्या संघात केवळ युसूफ़ पठाण व शेन वॉटसन हेच दोघे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज होते. त्यातही यूसूफ़ पठाणने दुसऱ्याच चेंडूवर विकेट टाकून दिली. परंतू, यष्टीरक्षक नमन ओझा व शेन वॉटसन यांनी वेगाने धावा करून राजस्थानची वाटचाल विजयाकडे वाटचाल चालू केली होती. चेन्नईचे समर्थक वगळून बाकी सर्वांनाच राजस्थानच्या विजयाची आशा असावी. ती मात्र पूर्ण झाली नाही. अखेरपर्यंत राजस्थान टीमने जी जिद्द दाखविली तिला सलाम...!

दोन्ही संघांच्या धावसंख्येमध्ये केवळ एका बोलिंजरचा फरक पडला. चेन्नईच्या या गोलंदाजाने त्याच्या निर्धारित चार षटकांत केवळ १५ धावा देऊन २ बळी मिळवले. अर्थात राजस्थानने उर्वरित १६ षटकांमध्ये २०८ धावा काढल्या आहेत...! शिवाय युसूफ़ पठाणचा अप्रतिम झेल घेऊन मोठी कामगिरीही त्याने करून दाखविली. म्हणूनच राजस्थान व चेन्नईत केवळ एका बोलिंजरचा फरक पडला, हे दिसून आले. अन्यथा विजय हा राजस्थान रॉयल्सचाच होता.

आत्मविश्वास

शाळेत शिकत असताना विविध ठिकाणी सुविचार लिहिलेले असायचे. त्यातीलच एक म्हणजे ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’. अशा सुविचारांचा मला परिक्षेत खूप चांगला उपयोग व्हायचा. निबंध लिहिताना मी त्यांचा चांगल्या प्रकारे वापर करायचो. तेव्हढी कला माझ्यामध्ये निश्चितच विकसित झाली होती. पण, अशा सुविचारांचा अर्थ निटसा कळलेला नसायचा. त्यातीलच हा एक सुविचार होय.
प्रत्येक वाक्याला काही ना काही तरी अर्थ असतो. ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’ या वाक्याला मात्र खूप अर्थ आहे. आजवर जी अशक्यप्राय कामे अनेक महान व्यक्तींनी केली आहेत, ती फक्त याच आत्मविश्वासाच्या जोरावरच. प्रत्येक व्यक्तीमध्ये आवश्यकच असणारा एक गुण म्हणजे आत्मविश्वासच होय. अगदी शब्दकोशीय अर्थ पाहिला तर, स्वत:वर स्वत:चा असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास होय. मनुष्य जेव्हा स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम करतो तेव्हा त्याला यशाची सर्वाधिक खात्री वाटत असते. पण, स्वत:वर जर विश्वासच नसेल तर मनात अपयशाची भीती तयार होते. या एकमेव कारणामुळेच आजवर अनेकजण अपयाशाच्या गर्तेत सापडली आहेत. जो ’ऐकावे जनाचे करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे वागत नाही, तो बहुतांशी आत्मविश्वास नसणारा माणूस असतो.
विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना मला त्यांच्या आत्मविश्वासातील कमीची बऱ्याच वेळा जाणीव होते. स्वत:च्या ज्ञानाबद्दल अनेक जण साशंक असतात. अर्थात यासाठी केवळ आत्मविश्वासातील कमी एवढेच कारण मी सांगू शकतो. अनेकदा तोंडी परिक्षा घेत असताना मला असा अनुभव आला आहे. व नेहमी येतो. विद्यार्थ्यांने तोंडी परिक्षेला जरी बरोबर उत्तर सांगितले तरी त्याचा डळमळीत आत्मविश्वास ते उत्तर चुकिचे ठरवायला लावते. परंतु, काही जण यास अपवाद आहेत. या मुलांचा आत्मविश्वास खूप मजबूत असतो. परिक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वास जवळ ठेवणे खूप महत्वाचे आहे. मूलत: अनेकजण मला भरपूर प्रश्नांची उत्तरे येतात पण, परिक्षकासमोर मला ती सांगता येतील की नाही, याबाबतच सांशकच असतात. त्यामुळे प्रश्नांची उत्तरेच ते विसरून जातात. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांनाच त्याचा तोटा होत असतो. अनेक परिक्षक विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांचा स्वत:च्या उत्तरावरील विश्वासही तपासत असतात, हे त्यांनी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे.
वर सांगितल्याप्रमाणे ’आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे’ हे पूर्णत: खरे आहे. आत्मविश्वास जर अंगी असेल तर विद्यार्थी कुठलीही परिक्षा सहज पास करू शकतात. त्यामुळे स्वत:कडच्या ज्ञानासोबतच आत्मविश्वासही तितकाच महत्वाचा आहे.

आजि म्या सौरव पाहिला...


कोलकता नाईट रायडर्सची परवाची मॅच पाहिली. खरोखर खूप दिवसांनी सौरव गांगूलीची बहारदार फलंदाजी पाहायला मिळाली. तो दिवसच गांगुलीचा होता. डेक्कन चार्जर्स विरूद्ध त्या दिवशी जर सौरवचे शतक झाले असते तर दुधात साखरच पडली असती. गांगुली ८८ धावांवर झेलबाद झाला.

उत्तुंग षटकार ही सौरव गांगुलीची खरी ओळख क्रिकेटप्रेमींना आहे. घरच्या मैदानावर त्याने तेच उत्तुंग षटकार तडकावून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कोलकता नाईट रायडर्सला तीन मॅच नंतर यशाची चव चाखायला मिळाली. गेल्या काही वर्षांपासून सौरवच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. पण, त्याने त्या मान्सूनची सुरूवात पुन्हा केली आहे. कोलकता नाईट रायडर्सला याचा निश्चितच फायदा होईल.

Thursday, April 1, 2010

झुलू...


एखादा संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही न पोहोचता त्या संघातील खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार प्राप्त झाल्याचे कधी पाहिले आहे का? अशी घटना केवळ एकदाच क्रिकेटच्या इतिहासात घडली आहे जेव्हा १९९९ साली दक्षिण आफ़्रिकेच्या लान्स क्लुसनरला सामनावीराचा बहुमान प्राप्त झाला होता. हा लान्स क्लुसनर ’झुलू’ या नावाने ओळखला जातो.
मी पाहिलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांपैकी झुलू हा सर्वोत्तम खेळाडू आहे, असे मला वाटते. काही वर्षांपूर्वी त्याची दक्षिण आफ्रिकेच्या संघातून हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर त्याचे नाव क्रिकेट विश्वातून पुन्हा ऐकायला मिळालेले नाही. १९९६ मध्ये जेव्हा भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता तेव्हा मी क्लुसनरची फलंदाजी पहिल्यांदा पाहिली. खरं तर तो एक अष्टपैलू खेळाडू होता. डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करायचा. फलंदाजी व गोलंदाजीची त्याची स्वत:ची एक शैली होती. दक्षिण आफ्रिकेचे बहुतेक फलंदाज फलंदाजी करताना बॅट जमिनीवर टेकवत नाहीत. ती अधांतरीच असते. आजच्या गिब्ज, कॅलिस, ड्युमिनी यांची फलंदाजी या प्रकारची आहे. तीची सुरूवात मला लान्स क्लुसनरच्या बॅटिंगपासून दिसून आली. बेसबॉलमध्ये बेसमन ज्या प्रकारे बेस घेऊन उभे राहतात. तसेच क्लुसनर बॅट घेऊन उभा रहायचा. सुरूवातीला अशी फलंदाजी थोडी विचित्र वाटत असायची. वाटे, की तो हातात हातोडाच घेऊन उभा आहे. व खरोखरच त्याची बॅट म्हणजे हातोडा म्हणून चालू लागे. फलंदाजीच्या क्रमवारीत त्याने क्रमांक ७ वर नेहमी फलंदाजी केली आहे. तरी त्याचा फलंदाजीचा रेकॉर्ड हा खूप लाजवाब दिसून येतो. कोणत्याही फलंदाजापुढे त्याने कधीच गुडघे टेकवले नव्हते. त्याचा हातोडा बऱ्याच फलंदाजांवर चालला. फलंदाजीच्या क्रमवारीत त्याच्याबाबतीत तरी कधी बदल झाल्याचे मला आठवत नाही.

दक्षिण आफ्रिकेला जरी १० च्या रनरेटने धावा करायच्या असल्या व एकच विकेट बाकी असली आणि क्लुसनर जर मैदानावर असेल तर प्रतिस्पर्ध्यांना कधीच स्वत:च्या विजयाची खात्री वाटत नव्हती. अशी हुकूमत याने प्रस्थापित केली होती. सामना जर खूपच अतितटीचा झाला तर क्लुसनरच आफ्रिकेचा तारणहार बनून येत असे. अनेक सामने त्याने एकहाती खेचून आणले होते. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येत असला तरी त्याच्या नावावर दोन नाबाद शतकांची नोंद आहे.
क्लुसनर मूळचा वेगवान गोलंदाज होता. दक्षिण आफ्रिकेत झुलू मुलांसोबत तो क्रिकेट खेळत असे. त्याचे प्रदार्पणच भन्नाट झाले होते. पहिल्याच सामन्यात त्याने आठ बळी घेऊन गोलंदाजीतील कमाल दाखवून दिली होती. हातोडा म्हटल्याप्रमाणेच त्याची जड बॅट होती. त्या काळात क्लुसनर सर्वात जड बॅट वापरत असे. त्याच्या गोलंदाजीबाबत एक किस्सा सांगायचा झाला तर महंमद अझरूद्दीनने जेव्हा वेगवान शतक दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकाविले होते तेव्हा त्याने क्लुसनरच्या गोलंदाजीवर सलग पाच चौकार लगाविल्याचे मला आठवते. त्याच मालिकेमध्ये एकदिवशीय सामन्यात अझहरचा त्रिफळा काढून व स्टंप मोडून त्याची परतफेड केली होती...!
१९९९ चा विश्वचषक हा त्याच्यासाठी सर्वात संस्मरणीय व दुख:दही ठरला. बहुतांश सामने त्याने एकहाती दक्षिण आफ्रिकेला जिंकून दिले होते. याच कारणामुळॆ त्याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. पण, ऐनवेळी संघाला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात तो अपयशी ठरला. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया विरूद्ध ६ चेंडूत ९ धावा लागत असताना त्याने दोन सणसणीत चौकार लगाविले व पुढच्या चेंडूवर धावबाद झाला. ती दक्षिण आफ्रिकेची शेवटची विकेट होती. यावेळी दोष क्लुसनरलाच देण्यात आला होता.
राष्ट्रीय संघातून गच्छंती झाल्यावर त्याने ’आयसीएल’ ची वाट धरली. आज आयपीएल जगत पुन्हा लान्स क्लुसनरची वाट पाहत आहे...!

Programming Varieties

Last month, I got a chance to judge a C programming competition in one of the engineering colleges in University of Pune. It was only second time I judged a programming competition. Previously, it was a C++ programming competition.
Almost all of the participants in the competition were from the same college. I remember in my college-hood when I used to participate in the C programming competitions. It has increased my logical power in most extent and forced me to think me logically. We were passionate to be the part of such programming competitions. Only, due to such competitions I saw almost all main engineering colleges in Pune.
When I was a judge, I saw most of the participants have created the same application program out of three problems given to them. Only one group; which was from electronics and telecommunication background created a different program. They actually won second prize. And, the group from second year engineering won third prize. I saw many of the students who cleared their first four phases of the programming did not perform the programs well…! Almost all the girls students failed to achieve final target. They reached to the final stage signifies their talent. But, they should sharpen it to achieve the final target.
Some of the students had done very well programs but not achieving it to hundred percent. Students have to participate more and more such competitions to sharpen their knowledge of programming. It actually shows; how much knowledge we have regarding the programming? Practice is the only way to improve the programming abilities.