Sunday, May 30, 2010

माळशेज घाटाची भ्रमंती


भटकायला तसं मला फारसं आवडत नाही. त्यातल्या त्यात पावसाळ्यात फिरणं म्हणजे मला कंटाळवाणं वाटे. पण, तरिही पावसाळ्यामध्ये माळशेज सारखा घाट पाहणं म्हणजे निसर्गाचे म्हणजे निसर्गाचे आपल्या जवळील खरे सौंदर्य पाहण्यासारखे आहे, असे मला वाटते.
माझ्या गावापासून माळशेज फार-फार चाळिस किलोमीटर असेल. आमच्या घरासमोरून जाणारा राज्यमार्ग हा अणे-माळशेज आहे. अणे आणि माळशेज ही जुन्नर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातीलही दोन टोके होत. काही वर्षांपूर्वी ह्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता मिळाली. तेव्हापासून माळशेजच्या घाटातील नियमित वर्दळ आता वाढलेलीच आहे. फिरण्यासाठी म्हणून माळशेजला मी मात्र केवळ एकदाच भेट दिली आहे. तसं पाहिलं तर या घाटातला प्रवास मला नेहमीचाच होता. ठाण्याला शिकत असताना दर सुट्टीत घरी यायचो तेव्हा माळशेजचे दर्शन हे ठरलेलेच होते. उन्हाळ्यातल्या सुट्टीत माळशेज निरस वाटायचा पण हिवाळ्याच्या अर्थात दिवाळीच्या सुट्टीत त्याचे निखरलेले सौंदर्य दृष्टीस पडायचे. त्याची सुरूवात खऱ्या अर्थाने जूनमधल्या मॉन्सूनच्या आगमनाने होते.
माळशेज घाट हा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरच्या आळेफाटा या गावापासून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: ४५ किमी अंतरावर आहे. पूर्वी हा रस्ता फारसा मोठा नव्हता परंतू, गेल्या काही वर्षात तो अधिक चांगला बनविला आहे. तरीही माळशेज घाटाच्या जवळ असणारा रस्ता अजुनही जुन्याच अवस्थेत असल्याचे दिसून येते. आळेफाट्यानंतर ओतूर गांव सोडले की, सह्याद्रीचे डोंगर दिसू लागतात. प्रसिद्ध हरिश्चंद्रगड याच डोंगररांगांमध्ये आहे. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात धुके आढळून येते. काही वर्षांपूर्वी या परिसरामध्ये पिंपळगाव जोगे हे मोठे नवे धरण बांधण्यात आले आहे. त्यामुळे मूळ रस्त्यात काही बदल करण्यात आले होते. जुन्नर तालुक्यातले शेवटचे गांव ’मढ’ हे पिंपळगांव जोगे धरणग्रस्तांसाठीच वसवण्यात आले आहे. हे गांव ओलांडल्यावर धरणाचे मोठे पात्र नजरेस पडते. डोगररांगा व धरणाचा परिसर ह्यांचा अप्रतिम संगम इथे अनुभवता येतो.

माळशेजची खरी सुरूवात ’वेळ खिंड’ नावाच्या छोट्या घाटातून होते. ही खिंड ओलांडल्यानंतर समोर धुक्यांमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगा व अनंत वाटणारे धरण दृष्टीस पडते. माळशेजचा प्रवास इथुनच सुरू होतो. माळशेज घाट हा भूसपाटीपासून बऱ्याच उंचीवर आहे. शिवाय तितक्याच उंचीवर आणखी डोंगर आहेत. त्यांची शिखरे ही धुक्यांमुळे नजरेस पडत नाहीत. आधीच्या प्रवासात जरी आपल्याला पाऊस लागला नसेल तरी माळशेज मध्ये पाऊस पडत असतोच. पावसाचे चारही महिने इथे पाऊस असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. उंचाहून पडणारे धबधबे हे माळशेज घाटातील सर्वात मोठे आकर्षण ठरते. केवळ हौशी पर्यटकच नाही तर एसटीने प्रवास करणारे प्रवासीही त्याचा मनमुराद आनंद लुटतात. घाटाचे रस्तेही अनेक ठिकाणी पाण्याने भरलेले दिसून येतात. माळशेजचे पूर्ण दृष्टीस मावणारे एक-दीड किलोमीटरचे वळण हे धुक्यामध्ये भरून आलेले असते. त्यात वरून पडणारे धबधबे खूपच मोहक दिसून येतात. घाटामध्ये केवळ एकच छोटा बोगदा आहे. तोही काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. शिवाय एक छोटे मंदिरही आहे. पर्यटकांची याठिकाणी मोठी गर्दी असते.
बऱ्याच वर्षांपासून माळशेज रेल्वेचे धोंगडे शासन दरबारी भिजत पडले आहे. त्यास अजुनही मंजूरी मिळाली नाही. पण, माळशेजची रेल्वे तयार झाल्यावर पर्यटकांसाठी ती मोठी पर्वणीच ठरणार आहे. कारण, त्या रेल्वेने मुंबईहून खंडाळ्यासारखाच माळशेजचा प्रवास अगदीच जलद होऊन जाईल.
येत्या पावसाळ्यात माळशेजचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलून येईल. त्याच वेळेस तिथला नज़ारा याची देही याची डोळा पाहता येईल.

Thursday, May 27, 2010

पाऱ्याचा उच्चांक


मे महिन्यामध्ये भारतातील उष्म्यात मोठ्या प्रमाणत वाढ झाली. ही वाढ इतकी आहे की आत्तापर्यंत उष्माघाताने मृत्यू पडलेल्यांची संख्या ही हजाराच्या घरात गेली आहे. आपल्या विदर्भामध्ये कालच २६ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. शिवाय मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मृत्यू पडणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

या महिन्यामध्ये विदर्भातील बहुतांश ठिकाणी अधिकतम सरासरी तापमान हे ४५ अंशाच्या वरतीच राहिले आहे. याचवेळी मुंबईचे तापमान हे ३५ च्या वर होते तर पश्चिम महाराष्ट्राचे तापमान ४० च्या वरती होते. विदर्भातील ४५ अंशाचा उष्मा म्हणजे उन्हाचा कहर करणारा आहे. आपण इथे ४० च्या वर तापमान गेल्यावर घामाने भिजून जातो तिथे ४५ अंशात तापमान गेल्यावर काय परिस्थिती होईल, याची कल्पना करता येऊ शकते. गुजरातमध्येही सरासरी अधिकतम तापमान हे ४५ वर बहुतांश ठिकाणी राहिले होते. तिथे मृत्यू पावलेल्यांची संख्या ही १५० च्या घरात पोहोचली आहे. उन्हाचा असा कहर चालू असताना तरी आता सर्वजण मान्सूनची आतूरतेने वाट पाहत आहेत.

ग्लोबल वॉर्मिंगच्या दुष्परिनामांचे चित्रण सध्या चालू झाले असल्याचे दिसू लागले आहे. पृथ्वीवर वातावरणात ॠतूंमध्ये होणारा बदल हा ग्लोबल वॉर्मिंगचीच परिणीती असल्याचे दिसून येते. हिवाळ्यामध्ये कडाक्याची थंडी तर उन्हाळ्यात कडाक्याचा उष्मा ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणे आहेत. उद्या अशा प्रकारच्या ॠतूबदलामुळे पाऊसही वेळेवर पडेल की नाही ते सांगता येत नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये पावसाचा लहरीपणा आपण अनुभवला. अजुनही जून उजाडला नसल्याने पावसाची प्रगती सांगता येत नाही. अंदमानात मान्सून धडकल्याचे वृत्त आले. मध्येच ’लैला’ नावाच्या वादळाने दक्षिण भारतात उन्हाळ्यातच पूरपरिस्थिती निर्माण केली. त्यात बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. पूर्वी निसर्गाचा कोप जितका भयानक नव्हता तितका आज होऊ लागल्याचे दिसते.

या सर्व घटनांना मानव स्वत: जबाबदार आहे. पृथ्वीवरच्या वातावरण बदलावर त्यानेच स्वत:च्या कृतीने नियंत्रण आणायला हवे. अन्यथा येणारा काळ खूप भयंकर असणार आहे, हेच निसर्ग सध्या आपल्याला पटवून सांगत आहे...

हुप्पा... हुय्या: एक फॅन्टासी


सिद्धार्थ जाधवचा बहुचर्चित ’हुप्पा...हुय्या’ बघितला. मराठी चित्रपटांतील फॅन्टासी चित्रपटांपैकी हा एक चित्रपट होय. सिद्धार्थ जाधव प्रथमच चित्रपटातील मुख्य भूमिकेत दिसून आला.

मराठीत फॅन्टासी प्रकातले चित्रपट बनविण्याची प्रथा महेश कोठारेने केली असावी. महेश व लक्ष्याचा ’थरथराट’ हा चित्रपट याच प्रकारात मोडतो. काही वर्षांपूर्वी केदार शिंदेने त्याचा ’अगं बाई अरेच्चा...’ हा पहिला चित्रपट बनविला. तो चांगलाच चालला होता. याच चित्रपटामुळे संजय नार्वेकर हा एक मराठीतील फॅन्टासी हिरो म्हणून पुढे आला होता. त्याने नंतरच्या काळात ’चष्मेबहाद्दर’, ’नशीबाची ऐशी तैशी’ असे याच प्रकारचे चित्रपट केले. आता सिद्धार्थ जाधवने फॅन्टासी हिरो म्हणून ’हुप्पा...हुय्या’ मधे प्रदार्पन केले आहे. सुपरहिरोची संकल्पना खऱ्या अर्थाने हॉलिवूडची आहे. ती बॉलिवूडमध्ये येऊन गेली. आता मराठी चित्रपसृष्टीतही ती रुजू पाहत आहे.

सिद्धार्थ जाधवचे नेहमीच्या शैलीप्रमाणे काम आहे. बजरंग बलीच्या एका अद्भूत शक्तीने तो ज्या करामती करतो ते या चित्रपटात दाखविले आहे. अनिल सुर्वेचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटात मोहन जोशी व उषा नाडकर्णी यासारखे ज्येष्ठ कलाकारही आहेत. शिवाय डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरीजा ओकही मराठीत अभिनेत्री म्हणून उदयास येत आहे. मानिनी व हिंदीतल्या ’तारे जमीन पर’ नंतर ती परत याच चित्रपटात दिसून आली. या चित्रपटाची कथा ही नेहमीच्याच धाटनीतली असली तरी मनोरंजक आहे. शिवाय अजित परबच्या संगीत दिग्दर्शनाखाली स्वप्नील बांदोडकरने गायलेले शीर्षक गीत उत्कृष्टच आहे.

सिद्धार्थ जाधवला मराठी चित्रपटांमध्ये अजुन बरीच मजल मारायची आहे. आता तर त्याची खरी सुरुवात होते आहे. नेहमीच्या साच्यातील भूमिका न करता त्याने नवे प्रयोग करणे गरजेचे वाटते.

गूढ व अद्भूत

आजचा दैनिक गांवकरी वाचता वाचता एका विचित्र बातमीवर नजर गेली. अशा प्रकारच्या बातम्या मी नेहमी दैनिक संध्यानंद मध्ये वाचत असायचो. शिवाय आजच्या दैनिक लोकमतमध्येही ही बातमी प्रसिद्ध झालेली आहे.

गेल्या दहा वर्षात प्रत्येकाच्या मृत्युला कारणीभूत ठरत असलेला ०८८८८८८८८८ हा मोबाईल क्रमांक बल्गेरियन मोबाईल कंपनीने बंद केला. हा क्रमांक वापरणाऱ्या शेवटच्या व्यक्तिची हत्या बल्गेरियाची राजधानी असलेल्या सोफिया येथील आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटच्या बाहेर झाली होती. बल्गेरियन मोबाईल कंपनीचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्लादिमीर ग्रश्नोव्ह हा या क्रमांकाचा पहिला वापर करणारा होता. त्याचे २००१ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर बल्गेरियाचा माफिया डॉन केन्स्टाटीन दिमित्रोव्ह याला हा क्रमांक मिळाला. त्याची २००३ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी नेदरलॅंण्ड मध्ये हत्या करण्यात आली. दिमित्रोव्ह हा एका मॉडेलसोबत जेवण करत असताना हा मोबाईल त्याच्या जवळ होता तेव्हा त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असे वृत्त डेली मेलने प्रसिद्ध केले आहे. हा विशेष क्रमांक नंतर उद्योजक कोन्सान्टीन दिशलीनेव्ह यांच्याकडे आला. त्यांची भारतीय उपग्रहाबाहेर २००५ मध्ये हत्या झाली. ते कोकेन वाहतुकीचे काम करत होते. सध्या हा क्रमांक स्थगित करण्यात आला आहे. हा फोन नेटवर्कच्या बाहेर असल्याचा संदेश मिळतो.

या ब्लॉगला दिलेल्या शीर्षकाप्रमाणेच ही बातमी एक गूढ व अद्भूत घटनेचे दर्शन घडविते. एखाद्या चित्रपटाला व गूढ कादंबरीला साजेशी अशी कथा आहे. जेव्हा आपण असे चित्रपट पाहतो किंवा कादंबरी वाचतो तेव्हा या प्रकारच्या घटना प्रत्यक्ष आयुष्यात घडत असतील, यावर विश्वास बसत नाही. त्याकडे आपण केवळ एक मनोरंजन म्हणून पाहतो. परंतु, अशा सत्य घटना घडल्याचे समजताच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वी मी सोनी टीव्हीवर ’आहट’ नावाची एक भयमालिका पाहयचो. त्यात भूत ही संकल्पना वगळता इतर सर्व प्रकारच्या गूढ कथा चित्रित केलेल्या असत. खरोखर, त्या कथाकाराची मन:पूर्वक प्रशंसा मी करायचो. पंधरा एक वर्षांपूर्वी ’कल्पिताहून अद्भूत सत्यकथा’ या नावाचे पुस्तक वाचनात आले. त्यात अनेक गूढ परंतु सत्य घटना लिहिलेल्या होत्या. अगदी नावानुसार त्या कल्पिताहून अद्भूत ह्या होत्याच. ते पुस्तक मला परत मिळाले नाही. कोणत्याच पुस्तकालयातही मला ते सापडलेले नाही. त्यात नमूद करावीशी वाटणारी अशी वरची कहाणी आहे. अगदीच अशा घटनांमागे कोणती शक्ती असते की हा निव्वळ योगायोग आहे, तेही समजायला मार्ग नाही...

बारावीच्या निकालाचे तात्पर्य

राज्याचा बारावीचा निकाल काल जाहिर झाला. यावेळी प्रथमच तो आधी ऑनलाईन पद्धतीने ’विनाअडथळा’ जाहिर करण्यात आला. त्याबद्दल राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे मन:पूर्वक अभिनंदन. यंदा प्रथमच राज्याच्या विविध विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची नावे घोषित करण्यात आली नाहीत. सर्व मराठी वृत्तपत्रांनी आपल्या पेपरची हेडलाईन ही ह्याच निकालाच्या वृत्ताने भरलेली दिसली. परंतु, ’सकाळ’ च्या हेडलाईनने मात्र माझे लक्ष विशेषत: वेधून घेतले. शेजारच्या बातमीवर क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता. त्यांनी खरोखरच एका मोठ्या प्रश्नाला हात घातल्याचे दिसले...

दैनिक सकाळाची हेडलाईन होती: ’कॉपी रोखल्याने निकाल घटला’. खरोखरच आपल्या शिक्षणपंडीतांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही हेडलाईन होती. यावरून सिद्ध होते की, आजवरचा बारावीच्या निकालात ’अधिकृत’ आकडेवारीनुसार कमीत कमी १० टक्के मुले कॉपी करून पास होत होती. यावर्षी कॉपी रोखण्यासाठी प्रयत्न झाल्याने निकाल कमी झाला. पूर्णपणे कॉपी रोखली असती तर निकाल ५० टक्क्यांवर आला असता, हे मात्र निश्चित आहे. मुंबई, पुण्याकडचा भाग वगळला तर पूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉप्या केल्या जातात, हे ढळढळीत सत्य आहे. परिक्षा सुरू झाल्यावर रोजच शाळांमध्ये मुलांना कॉप्या पुरविणारे पालक व शिक्षक यांची छायाचित्रे प्रसिद्ध व्हायची. तरी ही पद्धत थोड्या प्रमाणात कमी व्हायला मदत झाली. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नांदेड मध्ये तर फक्त २४ टक्केच निकाल लागलाय. यावर्षी इथले अधिक्षक खूपच कडक असल्याचे वाचनात आले. याचा अर्थ असा होतो की, या जिल्ह्यामध्ये यापूर्वी जबरदस्त कॉप्या होत असाव्यात. २००८ मध्ये नांदेडचा निकाल ८० टक्क्यांच्या वर होता. तो इतका खाली आल्याने या ठिकाणचे पितळ उघडे आहे. लातूर पॅटर्नचीही अशीच गत झाल्याचे दिसले. आता मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्याची इज्जतच गेल्याने इथल्या शिक्षक अधिक्षकांची गच्छंती होणार, हे मात्र निश्चित आहे. पण, त्यांनी त्यांच्या कारकिर्दित इथे चांगले काम करून दाखविले त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद.
दहावी-बारावी बद्दल विनाकारण काहीही मूर्खासारखे निर्णय घेत बसण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे परिक्षा देण्याची सवय आता राज्यकर्त्यांनीच लावायला हवी. कॉपी करून कोणीही जीवनात यशस्वी होत नसतो, हे आमच्या विद्यार्थ्यांना कोण सांगणार? शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे आपले सरकारच म्हणते. हा अधिकार खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकाला प्रदान करायचा असेल तर कॉपीचा ’कन्सेप्ट’ शैक्षणिक जीवनातून हद्दपार होणे गरजेचे आहे. याविषयावर आपले शिक्षणमंत्री व शिक्षणपंडीत काही बोलणार आहेत का...?

Wednesday, May 26, 2010

Clever Answers

From my mailbox...

IAS TOPPERS ANSWERS*

Q. How can you drop a raw egg onto a concrete floor without cracking it?
A. Concrete floors are very h ard to crack! (UPSC Topper)

Q. If it took eight men ten hours to build a wall, how long would it take four men to build it?
A. No time at all it is already built. (UPSC 23 Rank Opted for IFS)

Q. If you had three apples and four oranges in one hand and four apples and three oranges in the other hand, what would you have?
A. Very l arge hands. (Good one) (UPSC 11 Rank Opted for IPS)

Q. How can you lift an elephant with one hand?
A. It is not a problem, since you will never find an elephant with one hand.
(UPSC Rank 14 Opted for IES)

Q. How can a man go eight days without sleep?
A. No Probs , He sleeps at night. (UPSC IAS Rank 98)

Q. If you throw a red stone into the blue sea what it will become?
A. It will Wet or Sink as simple as that. (UPSC IAS Rank 2)

Q. What looks like half apple ?
A: The other half. (UPSC - IAS Topper )

Q. What can you never eat for breakfast ?
A: Dinner.

Q. What happened when wheel was invented ?
A: It caused a revolution.

Q. Bay of Bengal is in which state?
A: Liquid (UPSC 33Rank )
Below are the Interview Questions, which were asked in HR Round.....
No one will GET second chance to impress....

Very very Impressive Questions and Answers..... ...
Question 1:
You are driving along in your car on a wild, stormy night, it's raining heavily, when suddenly you pass by a bus stop, and you see three people waiting for a bus:
An old lady who looks as if she is about to die.
An old friend who once saved your life.
The perfect partner you have been dreaming about.
Which one would you choose to offer a ride to, knowing very well that
there could only be one passenger in your car?

This is a moral/ethical dilem ma that was once ac tually used as part of a
job application.

* You could pick up the old lady, because she is going to die, and thus you should save her first;
* or you could take the old friend because he once saved your life, and this would be the perfect chance to! pay him back.
* However, you may never be able to find your perfect mate again.
The candidate who was hired (out of 200 applicants) had no trouble coming up with his answer. Guess what was his answer?
He simply answered:
"I would give the car keys to my Old friend and let him take the lady to the hospital. I would stay behind and wait for the bus with the partner of my dreams." Sometimes, we gain more if we are able to give up our stubborn thought limitations. Never forget to "Think Outside of the Box."
Question 2:
What will you do if I run away with your sister?"
The candidate who was selected answered " I will not get a better match for my sister than you sir"
Question 3:
Interviewer (to a student girl candidate) - What is one morning you woke up & found that you were pregnant.
Girl - I will be very excited and take an off, to celebrate with my husband. Normally an unmarried girl will be shocked to hear this, but she managed it well. Why I should think it in the wrong way, she said later when asked
Question 4:
Interviewer: He ordered a cup of coffee for the candidate. Coffee arrived kept before the candidate, then he asked what is before you?
Candidate: Instantly replied "Tea" He got selected. You know how and why did he say "TEA" when he knows very well that coffee was kept before.
(Answer: The question was "What is before you (U - alphabet) Reply was "TEA" ( T - alphabet) Alphabet "T" was before Alphabet "U"
Question 5:
Where Lord Rama would have celebrated his "First Diwali"? People will start thinking of Ayodya, Mitila [Janaki's place], Lanka etc...
But the logic is, Diwali was a celebrated as a mark of Lord Krishna Killing Narakasura. In Dusavata ar, Krishnavatha ar comes after Raamavataar. So, Lord Rama would not have celebrated the Diwali At all!

Question 6:
The interviewer asked to the candidate "This is your last question of the interview. Please tell me the exact position of the center of this table where u have kept your files." Candidate confidently put one of his finger at some point at the table and told that this was the central point at the table. Interviewer asked how did u get to know that this being the central point of this table, then he answers quickly that "sir u r not likely to ask any more question, as it was the last question that u promised to ask....." And hence, he was selected as because of his quick-wittedness. .......
This is What Interviewer expects from the Interviewee. ...

"THINK OUT OF BOX"

Saturday, May 22, 2010

खेळ सत्तेचा...

भारतीय जनतेने आजवर आपल्या राजकीय पटलावर घडलेले अनेक खेळ पाहिले आहेत. हे सर्व खेळ आता आम्हा सर्वसामान्य नागरिकांच्या अगदीच ओळखीचे झाले आहेत. आमच्या महाराष्ट्रातील राजकारणी पडद्याआड खेळ खेळतात. तर उत्तर-मध्य भारतातले जनतेसमोर स्वत:च्या नालायकिचे प्रदर्शन मांडतात. असाच खेळ सध्या झारखंड नावाच्या एका राज्यात चालू झाला आहे.
शिबू सोरेन म्हटलं की झारखंड व झारखंड म्हटलं की शिबू सोरेन असं त्यांचं जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे. दहा वर्षांपूर्वी बिहारमधून झारखंडची निर्मिती झाली तेव्हापाहून सोरेन गुरूजी या राज्याच्या राजकारणात धिंगाणा घालत आहेत. बिहारमधून वेगळं होऊन त्याची परिस्थिती सध्या बिहारपेक्षा वाईट होऊ लागली आहे. मागच्या आठवड्यात बिहारी मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी झारखंड आता बिहार मध्ये विलीन करा असे सुचविले होते. आता एखादे राज्य बिहारमध्ये विलीन करण्यासारखी परिस्थिती असेल तर ती किती वाईट परिस्थिती समजावी!

जवळपास मागच्या दहा वर्षात शिबू सोरेन चार-पाच वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. या काळात त्यांनी झारखंडला खाऊन टाकले. मधल्या काळात मधू कोडाने स्वत:चे हात साफ करून घेतले होते. आता शिबू सोरेन पुन्हा ताव मारायला सज्ज झाले आहेत. कॉंग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री असणारे शिबू खूनाच्या आरोपार दोषी ठरले आहेत. ही गोष्ट आज बहुतांश जण विसरूनही गेले असतील. अगदी पत्रकारसुद्धा...! शिबूला शिक्षा झाली पण अंमलबजावणी झाली नाही. प्रकाश झा च्या चित्रपटातील टिपिकल राजकारणी शोभतो असा शिबू सोरेन आहे. त्याचे सर्व कारनामे माहित असूनही केवळ सत्तेसाठी राहूल गांधींचा कॉंग्रेस पक्ष व वाजपेयी, गडकरींचा भाजप हे स्वत:ला राष्ट्रीय म्हणविनारे पक्ष शिबूला पाठिंबा देत आहेत. भारतीय राजकारणातील ही एक लाजिरवानी बाब आहे. राहूल गांधी वा गडकरी कितीही विकास-विकास बोंबलत असले तरी खरी तल्लफ ही सत्तेचीच आहे, हे यातून सिद्ध होते. भारतीय राजकारण स्वच्छ करायला कोणीही पाठिंबा देत नाही. आपलीच वट आहे, हे पाहून शिबूने पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा मुकूट स्वत:च्या डोक्यावर घातला आहे. येत्या पाच वर्षांमध्ये मला कोण मुख्यमंत्रीपदावरून हटवते, तेच बघतो अशी धमकी त्याने अन्य राजकीय नेत्यांना आता दिलीय. त्यासाठी तो ३० जूनपर्यंत पुन्हा निवडणूक लढविणार आहे. त्यात तो जिंकणार हे निश्चित. परंतू, जनतेच्या मनात आपल्या राजकारणाबद्दल चांगली प्रतिमा आता अत्यंत धूसर होत चालली आहे. ती यापुढे सुधारणे आता निव्वळ अशक्य आहे...

पाकिस्तानी कारनामे

पाकिस्तानने नुकतेच यूट्यूब, फ़ेसबूक व ट्विटर या तीन मोठ्या साईट्सवर आपल्या देशात बंदी घातली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांदद्दल अवमान कारक मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली. पायाला जखम होऊन वेदना होत असतील तर तो पायच कापून टाकण्यासारखा हा प्रकार झाला आहे.

यापूर्वीही अनेक पूजनीय व्यक्तींबद्दल काही सोशल नेटवर्किंग साईट्स वरती अवमानकारक मजकूर प्रसिद्ध झाले होते. याविषयी सदर साईटकडे तक्रार केल्यावर ते मजकूर काढून टाकण्यात आले होते. त्यावर थेट बंदीची कारवाई कधी करण्यात आली नाही. सोशल नेटवर्किंग साईट्स वर रोज मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित होते. तीच्यावर देखरेख ठेवण्यासाठी यूट्यूब, फ़ेसबूक ने विशेष तंत्रज्ञ नेमले आहेत. त्याची शहानिशा न करताच पाकिस्तानने उचललेले हे पाऊल चूकिचे आहे. उद्या एखाद्या साईटवर बंदी घालण्यासाठी कोणीही तिच्यावर कोणताही निंदणीय मजकूर प्रसिद्ध करेल. या प्रकारचा ट्रेंड अशा घटनेतून तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानी सरकारने रीतसर तक्रार नोंदवून कारवाई केली असती, तर योग्य झाले असते. पण, त्या कट्टरवादी मूर्खांना कोण सांगणार...?

Wednesday, May 19, 2010

Cheating in Exams

From my mailbox...

Almost every student out there dream about getting A grade. Some students succeed because of their hard work in studies but lazy and weak students are always looking for shortcuts. They are trying to find methods of cheating in exams. We shouldn’t use any illegal method to pass our exams, because it can destroy our future. So pay you full attention on your studies not at cheating. Anyways we have collected some photographs of students who are using different method of cheating in their exams.











...........................................................................................................

Tuesday, May 11, 2010

आता कमीत कमी आठवी पास...!

महत्वाच्या जागेवर मूर्ख माणसे बसविली तर काय परिणाम होतात, याचे मूर्तिमंत उदाहरण नुकतेच मी पाहिले. राज्य सरकारने सध्या आपल्या शिक्षणपद्धतीत ’अमुलाग्र’ बदल करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या शिक्षणाविषयी घेतलेला मी पाहिलेला आजवरचा सरकारचा हा सर्वात फालतू निर्णय होय. आता पहिली ते आठवीच्या शिक्षणात मुलांना नापासच करता येणार नाहीये. एका अर्थाने या काळातील परिक्षापद्धतीच रद्द करणारा हा सरकारचा निर्णय आहे.
सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केंद्र सरकारने लागू केला. तो एक ऐतिहासिक निर्णय ठरला होता. खरोखर अशा प्रकारच्या कायद्याची तरतूद पहिल्यापासूनच व्हायला हवी होती. पण, या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता परिक्षापद्धती रद्द करण्याचा मूर्खपणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालविण्याची चिन्हे दिसू लागणार आहेत. सरकारचा निर्णय जरी योग्य दृष्टिकोनातून घेतल्याचा वाटत असला, तरी त्यांनी त्याकरिता नाण्याची एकच छोटी बाजू तपासून पाहिली आहे. त्याचे खरे तोटे आमच्या मायबाप सरकारला कसे काय ध्यानात आले नाहीत? असा प्रश्न पडल्यानेच मी या ब्लॉगवरचे पहिले वाक्य लिहिले आहे.
मूल्यमापन पद्धतीच नसल्याने मुले खरोखर शिकतील का? हा मोठा प्रश्न आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना पडतो. शिवाय आता प्राथमिक शिक्षकांची चंगळच होणार आहे. परिक्षाच नसल्याने मुलांना कसेही शिकविले, तरी त्यांना फार फरक पडणार नाही. तसेही अनेक शिक्षकांना विनावेतन किंवा तुटपुंज्या पगारावर नोकरी करावी लागते. आपल्या निर्णयाने सरकारला शिक्षकांवर भलताच विश्वास असल्याचे दिसून येते. मुलांना पूर्णपणे झोकून देऊन शिकविणाऱ्या शिक्षकांची वाणवा आज जाणवते आहे. जुन्या काळातील शिक्षक आता राहिलेले नाहित. मूल्यमापन पद्धती नसल्याने ते आता फार ’डिव्होशन’ने काम करतील, याची आशाच शासनाने सोडून द्यायला हवी. आपली कधी परिक्षाच होणार नाहिये, ही खात्री असल्याने विद्यार्थी तरी कशाला अभ्यास करतील? मग, गणित व इंग्रजी सारख्या विषयांची तर पूरेवाटच लागणार आहे. अभ्यासाविषयी पालकांचा दृष्टिकोन असाच बदलू लागणार आहे. आपला मुलगा किमान आठवी तरी पास होईल, याची खात्री पालकांना असेल. पण, त्याला काही येत असेल का? याची खात्री मात्र ते देऊ शकणार नाहीत. अर्थात, कागदावरती आपली साक्षरता वाढेल, परंतू प्रत्यक्ष आठवी झालेल्या मुलाला आपले नाव तरी लिहिता येईल की नाही? या प्रश्नाचे ठोस उत्तर आपण देऊ शकणार नाही! सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले तर शाळा व शिक्षक या दोहोची जबाबदारी या निर्णयाने वाढीस लागली आहे. परंतू, ती पेलण्यास प्रत्येकजण किती काळजी घेतो, तेच आता पाहायचे.
मागील दोन वर्षात प्राथमिक शिक्षण पद्धतीवर आधारित अगदी योग्य भाष्य करणारे ’मास्तर एके मास्तर’ व ’निशाणी डावा अंगठा’ असे दोन मराठी चित्रपट पडद्यावर आले होते. आपली शिक्षण पद्धती कशी कार्य करते, हे या चित्रपटांतून दिसून आले. अशीच गत आता सर्व शाळांची होण्याची शक्यता आहे. परिक्षेतून मिळणारा आत्मविश्वास विद्यार्थी कसा कमावतो, हे पाहणे या नव्या निर्णयातून औत्सुक्याचे ठरेल. पण, त्याकरिता पहिली बॅच बाहेर पडण्याची अर्थात आठ वर्षे वाट पाहावी लागेल.

Saturday, May 8, 2010

ताज़िराते हिंद... दफ़ा ३०२ के तहत...

२६/११ के हमले का मुख्य आरोपी अज़मल आमीर क़साब को कोर्ट ने फांसी की सज़ा सुनाई। इस आतंकवादी का आतंक डेढ़ साल पहले पूरे विश्व ने लाईव देखा था। फिर भी उसे सिर्फ़ सज़ा सुनाने मे भारतीय न्यायव्यवस्था को डेढ़ साल से भी ज़्यादा वक्त लगा। जब क़साब को सज़ा सुनाई गयी, तब मुंबई और भारत मे कई जगह बड़ी धूम-धाम से खुशियां मनाई गयी। कुछ लोगो ने मिठाईयां बांटी, कई ने पटाकें जला के अपनी खुशियां ज़ाहिर की। जिस पाकिस्तानी आतंकवादी का आतंक पूरे विश्व ने देखा था, उसे फांसी की सज़ा की अपेक्षित थी। क़साब को फ़ाईव स्टार होटल के माहोल मे रखने के बाद फांसी की सज़ा सुनाई गयी, इस मे इतनी खुशियां मनाने की ज़रूरत नहीं थी। गांधी के इस देश मे किसी को फांसी की सज़ा सुनाने के बाद इतनी खुशियां मनाते मैंने पहली बार देखा है।

अब फांसी तो सुनाई, मगर उस का अमल करना हमारे देश के लिए तकरिबन नामुमकिन काम बन गया है। अपनी न्यायप्रक्रिया से भारत के सभी नागरिक वाक़िफ़ है। इस के बाद क़साब के सामने हाय कोर्ट तथा सुप्रीम कोर्ट का रास्ता खुला है। अगर उसने यहां अपील की तो और भी वक्त ज़ाया हो सकता है। और सबसे बड़ी बात यह तो है के सन २००४ से इस देश मे कोई फांसी नहीं दी गयी। फांसी से बचने का एक बडा़ मार्ग हमारी राज्यघटना ने हमे दिया है। वो है, राष्ट्रपति से अपील। जिन जिन लोगों को पिछले सात सालों मे फांसी की सज़ा सुनाई गयी है, उन सब ने राष्ट्रपति से सज़ा कम करने के लिए अपील की है। यह आंकडा ३० से भी अधिक है। इस में अपनी संसद पर हमला करने वाला आतंकवादी अफ़ज़ल गुरू भी शामिल है। केंद्र सरकार इस आतंकवादी की फांसी को अब तक टालते आई है। इस के पीछे क्या कारण है, यह आम जनता तो नहीं जानती। कुछ साल बाद इस कतार मे अज़मल आमीर क़साब का नाम भी शामिल हो जायेगा। तब तक कई साल गुज़र गये होंगे। अपने राष्ट्रपति अपने काम बहुत ज़्यादा बिज़ी होने के कारण उन्हे फांसी की याचनाओं को देखने के लिए बिलकुल वक्त नहीं मिल रहा। अगर अगले २० साल तक किसी भी राष्ट्रपति को वक्त नहीं मिला तो यह देश फांसी से मुक्तता पा सकता है। और गुरू तथा क़साब जैसे आतंकी खुले आम देश की जनता का क़त्ल करते घूमेंगे। क्योंकी उन्हे कभी भी अपनी मौत का भय नही होगा। पिछले कई आतंकी घटनाओं से अब हम सब जान चुके है की, आतंकवादियों को हमारी न्यायव्यवस्था कुछ भी नहीं कर सकती...!
क़साब को फांसी की सज़ा सिर्फ़ ’सुनाकर’ हमने कोई बड़ा तीर नहीं मारा है। इससे आतंकियों को कुछ सबक़ नहीं मिला है। अगर अगले पूरे सालभर मे उन्होने क़साब को फांसी पर चढाया तोही समझ मे आयेगा की हमारी न्यायव्यवस्था मे कुछ तो दम है। नहीं तो पाकिस्तानी आतंकी और जोरशोर से भारत पर हमले की तैयारी करने लगेंगे।

Friday, May 7, 2010

हिंदीत ढापलेले मराठी चित्रपट


भारतात बऱ्याच भाषांमध्ये चित्रपट तयार होतात. भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी मानली जाते. वर्षाला ८०० चित्रपट भारतातील २० भाषांमध्ये तयार केले जातात. इतक्या मोठ्या प्रमाणात चित्रपट तयार होत असल्याने दर वेळी नवी कथा मिळेलच असे नाही. त्यामुळे बऱ्याच कथा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत चोरी केल्या जातात. हिंदी चित्रपटांमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. काही ठराविक दिग्दर्शक सोडले तर अन्य दिग्दर्शक हे कथेची चोरीच करतात. बहुतांशी ही कथा हॉलिवूड व दक्षिण भारतीय चित्रटांमधून ढापलेली असते. जे हॉलीवूड वा दक्षिण भारतीय चित्रपट पाहत नाहीत, त्यांना चित्रपटाची कथा नविन वाटते.

बॉलिवूडने काही चित्रपटांच्या कथा ह्या मराठी चित्रसृष्टीतूनही ढापलेल्या आहेत. मराठी भाषिकच मराठी चित्रपट पाहत नसल्याने ही बाब त्यांच्या लक्षात आलेली नाही. यातील जवळपास सर्वच कथा मराठीत हिट ठरलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी आलेला ’लागा चुनरी मे दाग’ हा चित्रपटाची सुमित्रा भावे न सुनिल सुकथनकर यांच्या ’दोघी’ ह्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेत्या चित्रपटावरून चोरली होती! १९९० च्या दशकात अशोक सराफ, सचिन व लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बरेच चित्रपट मराठीमध्ये हिट झाले. त्यांपैकी सचिनने दिग्दर्शित केलेला ’भुताचा भाऊ’ हा चित्रपट ’हॅलो ब्रदर’ या नावाने तयार झाला होता. त्यात सलमान व अरबाज़ ह्या ख़ान बंधूंनी काम केले होते! सचिनचाच ’अशी ही बनवाबनवी’ हा सुपरहिट चित्रपट एक वर्षापूर्वी ’पेईंग गेस्ट’ या नावाने तयार झाला होता. परंतू, त्याला बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळाले नाही. १९९७ सालचा सर्वोत्तम मराठी चित्रपट ’बिनधास्त’ ची कथा ’भागम भाग’ या प्रियदर्शन च्या चित्रपटात ढापण्यात आली होती. या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र चाटे यांनी प्रियदर्शनच्या विरोधात कोर्टात दावाही केला होता. परंतू, त्याचे पुढे काय झाले ते समजले नाही. ’बिनधास्त’चा रीमेक असणारा ’फ्रेंडशिप’ हा चित्रपट प्रियदर्शननेच दिग्दर्शित केला होता!

महेश कोठारेंनी ’मासूम’ या चित्रपटाद्वारे हिंदीत पाऊल ठेवले. तो चित्रपट हिट ठरला त्याची कथा त्यांच्याच ’माझा छकुला’ मराठी हिट चित्रपटावर आधारित होती. यानंतर महेश कोठारेंचा हिंदीत मात्र एकच चित्रपट आला. १९९० च्या दशकात हिट झालेला ’बाळाचे बाप ब्रम्हचारी’ हा आणखी एक मराठी मेगाहिट होय. तीन वर्षांपूर्वी तो ’हे बेबी’ या नावाने हिंदीत तयार झाला. अक्षय कुमार व रीतेश देशमुखच्या यात मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने बऱ्यापैकी व्यवसाय केला होता.
महेश कोठारेचा ’झपाटलेला’ हा हिंदीत ’पापी गुडि़या’ या नावाने तयार झाला होता. त्यात करिष्मा कपूर ची मुख्य भूमिका होती. हा चित्रपट मात्र सपशेल आपटला. विशेष म्हणजे, मराठीतून हिंदीत डब झालेल्या चित्रपटांपैकी झपाटलेला हा एक चित्रपट आहे. ’खिलौना बन गया खलनायक’ या नावाने तो हिंदीत भाषांतरीत झाला होता. काही वर्षांपूर्वी आलेला ’टारझन: दी वंडर कार’ ची कथाही लक्ष्मीकांत बेर्डे अभिनीत ’एक गाडी बाकी अनाड़ी’ या चित्रपटावरून चोरली होती. लक्ष्मीकांतचाच ’कुठे कुठे शोधु मी तीला’ हा चित्रपट ’लेडिज टेलर’ या नावाने हिंदीत तयार झाला. यात राजपाल यादवची मुख्य भूमिका होती.

असे अनेक चित्रपट हिंदीत रीमेक झाले आहेत. परंतु, काही कथा हिंदीतून मराठीत आलेल्या दिसतात. सचिनचा ’नवरा माझा नवसाचा’ व ’आम्ही सातपुते’ हे चित्रपट तसेच ’एक डाव धोबीपछाड’, ’तुला शिकविन चांगलाच धडा’ हे चित्रपट हिंदी चित्रपटांचे मराठी रीमेक आहेत! एका भाषेतच कथांची चोरी होत आहे तेव्हा वेगवेगळ्या भाषेत चोरी झाली तर त्यात विशेष काय?

Wednesday, May 5, 2010

लहरती वाऱ्याचे नि:श्वास...

सावरिया.कॉम या मराठी चित्रपटातील एक सुमधूर गीत मला शब्दबद्ध करावेसे वाटले. ते इथे लिहित आहे....

लहरती वाऱ्याचे नि:श्वास,
मिळसले त्यात कळीचे श्वास,
हे श्वास कुणाचे, माझे की तुझे,

वाकले धरणीवर आकाश,
झाकले अधरांनी अधरास,
हे ओठ कुणाचे, माझे की तुझे,

सुखावे शिंप तहानेली,
बरसली सर पहिली वहिली,
ही तृषा कुणाची, माझी की तुझी,

गुंतला तरूवर वेलीमध्ये,
वेलही जन्मांची कैदी,
ही कैद कुणाची, माझी की तुझी,

नितळले क्षितीज जणू गगनात,
विरघळे प्राण जणू प्राणात,
हे प्राण कुणाचे,माझे की तुझे,

चिंब भिजले मन काठोकाठ
बरसते प्रेमाची बरसात
हे प्रेम कुणाचे, माझे की तुझे,

लहरती वाऱ्याचे नि:श्वास,
मिळसले त्यात कळीचे श्वास,
हे श्वास कुणाचे, माझे की तुझे,


चित्रपट: सावरिया.कॉम
गायिका: निहिरा जोशी
संगीत: अशोक पत्की
गीत: सुधीर मोघे

हे गाणे इथे डाऊनलोड करता येईल...

Accepted

Last year, I read news that Infosys mentor Mr. Narayan Murthy said that only 20% engineers are actually capable to work in industry directly, remaining others require the training. This is 100 percent true. But as the number of colleges in engineering field grown up, the percentage of skilled engineers is decreased down. Many of them are the forced engineers! It implies that the students who are not really capable of doing engineering are becoming the engineers! They did not wish to be engineers then also they are forced to graduate in engineering degree. On the other hand, the students who are actually fit and willing to be an engineer are not getting chance to enter in this field. These forced engineers had made the value of engineering field down.
Parents wish that my son or daughter should study for the engineering degree. They do not consider the field in which they son/daughter in interested in. We have seen this situation in Hindi movie ‘3 idiots’. According to me, one must learn the things in which he is actually interested. Last week I have seen a movie, ‘Accepted’ given by one of my students. It tells the same thing.

‘Accepted’ is the story of a student who is forced by his parents to get admission somewhere in the universities. He gets many of the reply letters from universities but all of these are ‘rejection letters’. His parents think that our son is not capable to doing anything. Finally, he finds the answer. He creates a fake university college named ‘South Harmon institute of technology’ and types a letter that his application is accepted in this university. Some of his friends also get hands together. They search a place away from main town to make it feel like university. Then what happens next that can be seen in the film.
At end, ‘Harmon institute of technology’ claims against this fake institute. Then they get a notice from the accreditation committee to keep their side in front. What the justification that they gives is nice one. One has to think about it.
Now almost all the branches and fields of knowledge are technically structured. There is no any concept of ‘scope’ for any particular branch. It depends upon the interest of one. If you are working in your interested field, they the scope of your improvement increases. That’s all

Tuesday, May 4, 2010

Is T-20 axe for the bowlers?

When the Twenty-20 cricket was in initial stage, many of the bowlers especially spinners claimed that this form of cricket will be an axe for the bowlers in future. This was obvious because many of the rules of cricket are made in favor of batsmen. The spectators enjoy batting more than that of the bowling. This was the reason why ICC has introduced many rules in favor of the batsmen. These rules made cricket fast and obviously more popular. Almost the bowling factor was neglected. We have seen many of the high scoring matches in last few years that were not there in last 20 years. Now, the scores of 300 in ODIs are not safe! The popularity of the cricket is increased due to it.
T-20 cricket is containing only 20 overs to bowl. Obviously, the bowlers were expected to get the treatment which was there in ODI’s first and last 10 overs! So, recently we have seen a large change in cricket from test to T-20 format. I have also seen that after introducing T-20 cricket, the speed of test cricket is also increased. Almost all the test matches are now producing the results! This is the positive factor that affected the test cricket from T-20 cricket.
According to me, the job of bowling is more difficult than that of batsman’s. One interesting thing I will mention here that, it is expected that all bowlers should be able to bat but batsmen are not expected to bowl always! So it shows that bowling is difficult than batting. Bowling is one of the best arts in all form of cricket. I think all the balls that any type of the bowler bowls are best but by keeping the batsman and its position in mind, one has to bowl. Whoever gets success in this; is considered as a good bowler. After introduction of T-20 cricket, the challenges in front of bowlers get increased. They got extra space and ways to think about the bowling. It is seen that one batsman can change the overall scenario of the match in one over. But a bowler can also change the overall scenario of match in his one over. He can use more and more tactics to restrict the batsman. So the skills to adopt by a bowler are increased. Now, bowlers are playing a vital role to restrict the scores. As the value of single run is increased, the value of bowler is also increased.
In Indian Premiere League also we have seen many times the bowlers had played a vital role in winning the matches. Now, the spinners seem to be most economical bowlers in the series. By looking the figures produced by Anil Kumble, Shane Warne, Harbhajan Singh, Amit Mishra, Pragyan Ojha, R. Ashwin we can conclude that spin bowlers can do their job better in any form of the cricket. Actually, T-20 is not an axe for the bowlers neither fasters nor spinners! Only they require the higher skill set against the batsmen…

Monday, May 3, 2010

Facebook for divorce...!

Recently, I read news in British daily Sunday Mail. British marriage counselors claim that social networking sites like Facebook are contributing to separations and divorces.
According to the Sunday Mail, British divorce firm Divorce-Online said Facebook was cited in one-fifth of the divorce petitions it processed last year. It emerged that a number of bored middle-aged users in their 40s and 50s have had their lives thrown into turmoil as they try to reconnect with childhood sweethearts through the sites. Australian Family Relationships Clearing House manager Elly Robinson said online behavior was causing friction in households.

This is one of the examples showing that technology that affected our day to day life very deeply. We got many of the advantages as well as disadvantages too. Now, the news stated above shows both. The social networking sites on internet are very popular. In India, almost all the internet users know the Orkut. Likewise, Facebook, LinkedIn, Twitter are also popular. This trend of social networking is not much old. Just 6-7 years ago, MySpace has initiated this concept. Now, this is broadened. And almost all the internet users are connected with social networks. We found many of the old friends on these sites. We got the sharing of the information through such sites. Personally, I support the social networking sites. Because, if you use it positively then its very nice concept initiated on the web. But, now the world is going to face new challenge of using these sites. The one is stated above. I read few months back that the terrorists groups were started using the social networking sites to create new identities. This was also one of the disadvantages of these sites.
Many times we got youth are online on the websites chatting with their friends. But the news stated that middle aged users are now searching for their old sweethearts to get connected with them. This has caused many divorces in world and especially in USA and UK. Now, it is up to us how we use the modes of the technologies. This trend is not yet came to India. And hope will not come to our country! We must keep ourselves safe while using the technologies. It must not damage any type of the relationships. We must be aware the proper use of internet and its related resources.

‘She’ Spy


It is said that a nation is always in most danger due to internal enemies rather than the external enemies because, the enemies residing inside knows all things about the nation. The external enemies try to grab the information from the inside enemies. When both get hands together then it will be simple to defeat a nation.
Recently, India found an internal spy who was supplying the sensitive information to the Pakistan which is one of the rivals of India. Pakistan considered as India’s biggest enemy nation. The spy is ‘she’. After this chapter of Madhuri Gupta has started it is realized that an enemy does not have gender or a religion. She is an IFS officer working is Indian high commission in Pakistan. Working in Pakistan from India rather than any of the countries in world is considered as a challenging profile! (It is my personal opinion!) Indian government must have thought something while sending the high commissioner officers in Pakistan. Government must have thought about the background or the loyalty of the officers. Madhuri Gupta was believed by Indian government that she will work with loyalty in Pakistan. Now, her matter is open. She has proved a foe of our own country. She told that she has done to teach a lesson to the Indian government. But, few say that she was in love with a Pakistani national. The actual matter is not open yet. But now Indian got a lesson from this.
Some of the Indians officials are still not loyal with the nation. We are in danger due to such peoples. Be aware of them…!